दुष्काळात हवामानाचे अंदाज फक्त आकडेवारीच्या कामाचे
सवेचि येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे एप्रिल मे आला की, भारतीय हवामानविभागाचे पावसाचे अंदाज येवू लागतात. त्याचा उपयोग ते खरे …
दुष्काळात हवामानाचे अंदाज फक्त आकडेवारीच्या कामाचे आणखी वाचा
सवेचि येतो मग पावसाळा या म्हणीप्रमाणे एप्रिल मे आला की, भारतीय हवामानविभागाचे पावसाचे अंदाज येवू लागतात. त्याचा उपयोग ते खरे …
दुष्काळात हवामानाचे अंदाज फक्त आकडेवारीच्या कामाचे आणखी वाचा
महाराष्ट्रात दुधाचे दर वाढविण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसे ते वाढले तर शेतकर्यांना दुधापोटी चार पैसे जास्त मिळणार आहेत. कारण …
देशातली कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली की, आणीबाणी पुकारली जाते. युद्ध सुरू झाल्यावर अशीच आणीबाणीची घोषणा केली जाते. पण देशाची आर्थिक …
केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून प्रतिक्षित असलेला साखर उद्योगाला नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. …
केंद्र सरकारात कोणी शेतकर्यांचा कैवारी नाही. जाणते राजे पवार साहेब हे केन्द्र सरकारच्या पातळीवर शेतकर्यांच्या हितासाठी काही करण्याचा प्रयत्न करीत …
उस्मानाबाद – गेल्या काही दिवसापासून दुष्काळाचा फटका मराठवाड्यातील शेतीला बसला आहे. त्यामुळे सर्वच हाती आलेले पिके गेली आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी …
नांदेडचे सुपुत्र अशोकराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्याच्या विविध भागांसाठी भरपूर पॅकेजेस् जाहीर केले होते. त्या पॅकेजचे पुढे काय …
मुंबई: दुष्काळाने होरपळणार्या शेतकर्यांसाठी एक खुशखबर आहे. राज्यासाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्पाची मागणी कृषी खात्याने केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे …
काल देशात तीन महत्त्वाच्या परिषदा झाल्या. एक परिषद होती दिल्लीतली. शेती उत्पादनात दुप्पट वाढ असा या परिषदेचा विषय होता. त्याला …
सध्या महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट गंभीर स्वरूप धारण करीत आहे आणि नेत्यांनी त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना गावागावात जाण्याचे आदेश दिले आहेत. तळागाळातले …
कमी पाऊस झाल्याने यावर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाडयातील दुष्काळी स्थिती भयावह आहे. अजून उन्हाळा सुरु …
महाराष्ट्रामध्ये शेती करणानाऱ्या ची संख्या दीड कोटी आहे. शेती आणि अनुषंगिक उद्योगांमध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या जवळपास चार कोटी आहे. राज्याच्या …
मराठवाड्यातल्या शेतीची अवस्था वाईट झाली आहे. खरे तर आता शेतात रब्बी पिके डोलत असायला हवी आहेत पण या दिवसातच मे …
नगर आणि नाशिक जिल्हयांतल्या काही धरणांतले ९ टीएमसी पाणी औरंगाबादला पिण्यासाठी सोडण्यात आले आहे पण या पाण्यावर औरंगाबादच्या लोकांचा काही …
ऊस पिकाची शोकांतिका आणि शेतकऱ्यांची अवस्था याविषयी आपण बराच विचार केलेला आहे. मात्र गमतीचा भाग असा आहे की, स्वतः शेतकरी …
भारतामध्ये शेतीशी संबंधित असलेल्या कोणत्याही क्रांतीचा शेतकऱ्याना फारसा फायदा होत नाही असे गेल्या पंचवीस वर्षात दिसून आले आहे. हरित क्रांती, …
ऊस पिकविणारा शेतकरी आणि साखरेच्या किमती यांच्या संबंधात समाजात असणारे गैरसमज, सरकारचा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून निर्माण झालेले राजकारण …
ऊस पिकवविणाऱ्या बागायतदाराविषयी जसे काही गैरसमज झालेले आहेत आणि काही निर्माण करण्यात आलेले आहेत. तसेच ऊस पिकाविषयी बरेच गैरसमज निर्माण …