पर्यटक व पांथस्थांसाठी मोठा आधार, आरवली
पावसात चिंब भिजल्यानंतर जसे गरम पदार्थ हवेहवेसे वाटतात तसं गरम पाण्याची आंघोळही हवीशी वाटते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजवाडीनंतर आरवली …
पावसात चिंब भिजल्यानंतर जसे गरम पदार्थ हवेहवेसे वाटतात तसं गरम पाण्याची आंघोळही हवीशी वाटते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजवाडीनंतर आरवली …
पावसाळी आणि कृषी पर्यटनासाठी देवरूख रत्नागिरी मार्गावरील कर्ली फाटय़ावरून देवघर या गावाकडे जाता येते. गिरीष आणि आनंद बोंद्रे या बंधूनी …
कोकणात जेवढे धबधबे आहेत त्यापैकी पर्यटकांचा सर्वाधिक प्रिय धबधबा म्हणून सवतसडा या धबधब्याची ओळख आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण रेल्वेस्टेशनपासून …
मुंबई-गोवा महामार्गावर गोळवली टप्पा येथून आतमध्ये २ किमी अंतरावर राजवाडी हे गाव असून येथे असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांसह एक ऐतिहासिक …
कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व धबधब्यामध्ये प्रसिद्ध असलेला मार्लेश्वरचा धबधबा. तो खूप उंचावरून कोसळत असल्याने पावसाळ्यात धोकादायक समजला जातो. तरीही सह्याद्रीच्या …