दुष्काळ हटवा सहानुभूतीचा
दुष्काळावर मात करण्याबाबत सत्ताधारी नेत्यांत एकमत नाही. महाराष्ट्रात सध्या दुष्काळ हा चर्चेचा विषय झाला आहे. विधिमंडळाचा अमृत महोत्सव सुरू असल्याने […]
दुष्काळावर मात करण्याबाबत सत्ताधारी नेत्यांत एकमत नाही. महाराष्ट्रात सध्या दुष्काळ हा चर्चेचा विषय झाला आहे. विधिमंडळाचा अमृत महोत्सव सुरू असल्याने […]
महाराष्ट्रात सध्या दुष्काळ हा चर्चेचा विषय झाला आहे. विधिमंडळाचा अमृत महोत्सव सुरू असल्याने सरकारने एक परिसंवाद आयोजित केला होता. या
दुष्काळ हटवा सहानुभूतीचा दुष्काळावर मात करण्याबाबत सत्ताधारी नेत्यांत एकमत नाही आणखी वाचा
पाकिस्तानच्या राजकीय अस्थैर्यामध्ये पंतप्रधान गिलानी यांच्या विरोधातील निकालामुळे भर पडली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात अनेक पंतप्रधान लष्कराच्या मर्जीवरून पदच्युत केले गेले.
आता मात्र भाजपाचे सोवळे पूर्ण फिटले आहे. पार्टी वुईथ डिफरन्सचा दावा करणार्या भाजपात आणि कॉंग्रेसमध्ये फारसा फरक राहिलेला नाही.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची या पदाची मुदत संपत आलेली आहे आणि आगामी दोन महिन्यात नवीन राष्ट्रपतींची निवडणूक होणे आवश्यक
कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी हे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाला जबाबदार नाहीत असा निर्वाळा या पराभवाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ए. के.
ज्या विषयाचं, ज्या क्षेत्राचं आपण शिक्षण घेतो, त्याच क्षेत्रात पुढे आपण काम करावं, अशी अपेक्षा असते. पूर्वी तसं घडायचं. पण
भारतीय जनता पार्टीच्या आणि देशाच्याही इतिहासामध्ये कालचा शनिवार एक दुर्दैवी शनिवार म्हणून नोंदला जाईल. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला या
बोफोर्सच्या प्रकरणात तीन व्यक्ती प्रामुख्याने अडकलेल्या होत्या. राजीव गांधी, क्वॉत्रोची आणि बोफोर्स कंपनीचा वकील आर्बदो. यातला क्वात्रोची हयात आहे. राजीव
गेले वर्ष सार्या जगालाच ताणाचे गेले आहे पण तुलनेने वाहन उद्योग आणि संगणक उद्योग यांना हे वर्ष बरे गेले
महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पात येत्या बुधवारी होत असलेले दुसरे ‘लेक टॅपिंग’ म्हणजे जागतिक पातळीवर प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा
केन्द्रातले सरकार पूर्णपणे गोंधळून गेलेल्या नेत्यांचे आणि पक्षांचे सरकार आहे. या सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार कौशिक बसू हेही गोंधळून गेले
आपल्या वर्तनावर आणि बोलण्यावर गीतेचा फार मोठा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सत्य बोलण्यावर फार मौलिक
काटजूंचे काय चुकले ? न्या. काटजूंच्या मते देशातले ९० टक्के लोक मूर्ख आणखी वाचा
बिहार दिनाचे राजकारण तर गाजले, पण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या राजकारणाचे रूपांतर अर्थकारणात करून या राजकारणाला मोठीच चातुर्यपूर्ण
क्षेपणास्त्र हे आपल्या आघात शक्तीचे द्योतक आहे. आपल्याकडे किती लांबवर आणि अचूक मारा करणारे क्षेपणास्त्र असेल तेवढे आपण सामरिकदृष्ट्या
राज्य सरकारने पट पडताळणीतल्या चोरांना चाप लावायला सुरूवात केली आहे. खरे तर सरकारचा याबाबतचा निर्णय फार काही कडक नाही.
महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत कमी किंमतीत सरकारी जमिनी शिक्षण संस्थांसाठी म्हणून कशा हडप केल्या, याचा
दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टीने उज्ज्वल यश मिळवले आहे. या निवडणुकीच्या निकालांचे तपशील पाहिल्यास असे लक्षात येईल, की