मुंबईतील खराब रस्त्यांवरुन मुंबई उच्च न्यायालय अॅक्शन मोडमध्ये, पालिका आयुक्तांना बजावले समन्स
मुंबई : पावसाळ्यात मुंबईसह राज्यभरातील खराब रस्त्यांमुळे लोक त्रस्त आहेत. केवळ पादचारीच नाही, तर वाहनांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे …