पुर्नविकास

धारावीच्या कायापालटासाठी पूर्णपणे तयार आहेत गौतम अदानी, फक्त प्रतीक्षा आहे फेब्रुवारीची

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीचा कायापालट करण्याची तयारी उद्योगपती गौतम अदानी यांनी केली आहे. काही काळापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली …

धारावीच्या कायापालटासाठी पूर्णपणे तयार आहेत गौतम अदानी, फक्त प्रतीक्षा आहे फेब्रुवारीची आणखी वाचा

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट, मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाला मिळाली मंजुरी

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा लवकरच कायापालट होणारआहे. मुंबईच्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला मंजुरी दिली आहे. …

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट, मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाला मिळाली मंजुरी आणखी वाचा

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात शाळांना आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी – शरद पवार

मुंबई : बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना सामाजिक जबाबदारी म्हणून सध्या असलेल्या शाळांना त्यांच्या गरजेनुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना …

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात शाळांना आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी – शरद पवार आणखी वाचा

बीडीडी चाळीतील रहिवाशांना स्टॅम्प ड्युटीसाठी द्यावे लागणार फक्त हजार रुपये

मुंबई – केवळ 36 महिन्यात मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम पूर्ण होईल आणि येथील मूळ रहिवाशांना नव्या घरांची चावी मिळेल, …

बीडीडी चाळीतील रहिवाशांना स्टॅम्प ड्युटीसाठी द्यावे लागणार फक्त हजार रुपये आणखी वाचा

नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका देणार

मुंबई :- नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक राहत आहेत ते सर्व जण सदनिका मिळण्यास पात्र आहेत. …

नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका देणार आणखी वाचा

तळीये गावाच्या पुर्नविकासासाठी देणार रायगड ट्रस्ट चार एकर जागा !

मुंबई – रायगड जिल्ह्यातील महाडमधील दुर्घटनाग्रस्त तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून या गावच्या पुर्नविकासासाठी रायगड ट्रस्टच्यावतीने चार …

तळीये गावाच्या पुर्नविकासासाठी देणार रायगड ट्रस्ट चार एकर जागा ! आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांचा शब्द पूर्ण करणार जितेंद्र आव्हाड; जाहीर केला नव्या तळीये गावाचा आराखडा

मुंबई : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडजवळ असलेल्या तळीये या गावातील 35 …

मुख्यमंत्र्यांचा शब्द पूर्ण करणार जितेंद्र आव्हाड; जाहीर केला नव्या तळीये गावाचा आराखडा आणखी वाचा

२७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ – गृहनिर्माणमंत्री

मुंबई : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ …

२७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ – गृहनिर्माणमंत्री आणखी वाचा

‘डॅडीं’च्या दगडी चाळीच्या जागी म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या अरुण गवळीचे मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या दगडी चाळीचा पुनर्विकास होणार …

‘डॅडीं’च्या दगडी चाळीच्या जागी म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर आणखी वाचा