अनेक रोगांवर फायदेशीर लसूण
लसूण भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यांत वापरली जाते. लसूण हिचा गुणधर्म पदार्थाची चव वाढविण्यासाठी आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी […]
लसूण भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यांत वापरली जाते. लसूण हिचा गुणधर्म पदार्थाची चव वाढविण्यासाठी आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी […]
अननस हे दक्षिण भारतात प्रामुख्याने पिकणारे फळ आहे. त्याला विविध भाषात निरनिराळी नावे असली तरी साधारणतः पाईनॅपल या नावाने ते
पांढर्या केसांना रंग देऊन तरुण असल्याचे भासवण्याचे वेड जगभर वेगाने पसरत आहे. परंतु त्यासाठी वारंवार केस रंगवत बसावे लागते आणि
फुटबॉल खेळण्याने मधुमेही व्यक्तीला दिलासा मिळतो, असे एका नव्या अभ्यासातून दिसून आले आहे. टाईप-२ डायबिटीस असलेल्या रुग्णांच्या शरीरातील काही प्रक्रिया
जांभळे खाण्याचा कालावधी म्हणजे मे च्या शेवटापासून जूनच्या शेवटापर्यंतच्या महिन्याचा कालावधी. हे फळ महिनाभरच मिळते, पण याच काळात ते आवर्जून
वय वाढत चालले की, स्मरणशक्ती क्षीण व्हायला लागते हे तर उघडच आहे. पण स्मरणशक्तीवर झोपेचाही परिणाम होतो. झोप जितकी शांत
एखाद्या आनंदाच्या प्रसंगी मेजवानी दिली जात असताना मेनूमध्ये कारल्याच्या भाजीचा समावेश केलेला कधी पाहिला आहे का? कारल्याची भाजी असते, ती
दात किडल्यानंतर केले जाणारे उपचार म्हणजे काय असते हे संबंधित रुग्णांना चांगलेच माहीत आहे. दातातील किडलेला भाग कापून त्या जागी
आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करणे आणि एकुणच सडपातळ होणे या दोन गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत. सिंहकटी म्हणे कमी रुंदीची
भारतीय आयुर्वेदामध्ये बहुगुणी म्हणून वर्णिलेल्या अश्वगंधा या वनस्पतीकडे सार्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अशाच प्रकारची एक वनस्पती चीनमध्ये फार
शरीराची त्वचा नितळ, गोरी दिसावी म्हणून महिला सूर्यप्रकाशात येण्याचे टाळतात. अनेक महिला प्रामुख्याने गृहिणी असल्यामुळे त्यांना घराबाहेर उन्हात फिरण्याची गरजही
मुलां-मुलींच्या बोलण्यामध्ये आढळणारे दोष हा संशोधनाचा मोठा विषय आहे. मात्र या दोषाचे मूळ त्या मुला-मुलींच्या मेंदूमध्ये असते आणि मेंदूतल्या भाषेच्या
झोपेत घोरण्याची सवय असणारे महंमद घोरी जेव्हा जोरजोराने घोरायला लागतात तेव्हा आपण घोरत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण
हृदय विकार हा श्रीमंतांचा आजार आहे असे साधारणपणे मानले जाते. त्यामुळे भारत हा देश गरिबांचा असल्याने भारतात हृदय विकार असणार्यांची
मद्यपान आणि धूम्रपान सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी निरनिराळ्या पद्धती अवलंबिल्या जात आहेत. धूम्रपानाचे प्रमाण एवढे वाढत
पुरेशी झोप न होणे आणि झोपेच्या वेळा निश्चित नसणे ही गोष्ट आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम करत असते. पूर्वी असे म्हटले
वजन कमी करण्यासाठी आणि उत्तेजक म्हणून फळांचे रस घेण्याचा प्रयत्न चांगलाच रूढ होत आहे. पण आहार तज्ज्ञांनी काही बाबतीत सावध
काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणत: लघवीचे विकार असणार्यांचे पाय सुजतात असे मानले जाते.