सीमा प्रश्न

जर आसाम पोलीस परत आले तर आम्ही त्या सर्वांना मारुन टाकू; मिझोरामच्या खासदाराची धमकी

नवी दिल्ली – आसाम-मिझोरम दरम्यान सुरु असलेला सीमा विवाद संपण्याचे नावच दिसत नाही. आसाम पोलिसांनी आता मिझोरामचे राज्यसभेचे खासदार के …

जर आसाम पोलीस परत आले तर आम्ही त्या सर्वांना मारुन टाकू; मिझोरामच्या खासदाराची धमकी आणखी वाचा

येदियुरप्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर; कर्नाटकातील इंचभरही जमीन देणार नाही

बंगळुरू – महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

येदियुरप्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर; कर्नाटकातील इंचभरही जमीन देणार नाही आणखी वाचा

कर्नाटक सीमा भागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली

मुंबई : बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचे …

कर्नाटक सीमा भागातील शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली आणखी वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन आणखी वाचा

मराठी माणसांची एकजूट सीमा लढ्यात दाखवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवूया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात …

मराठी माणसांची एकजूट सीमा लढ्यात दाखवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी वाचा

सीमा प्रश्‍नाचे तुणतुणे

बडोदा येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन काल संपन्न झाले. या संमेलनात नेहमीप्रमाणे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातला सीमा प्रश्‍न चर्चेला …

सीमा प्रश्‍नाचे तुणतुणे आणखी वाचा