कृषी उत्पन्न बाजार समिती

नवे कृषिकायदे रद्द करा: अर्थतज्ज्ञांचे कृषिमंत्र्यांना पत्र

नवी दिल्ली: नवे कृषी कायदे चुकीच्या गृहीतकांवर आधारीत असल्याने त्यांच्या माध्यमातून कृषी विपणन प्रक्रियेत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकत …

नवे कृषिकायदे रद्द करा: अर्थतज्ज्ञांचे कृषिमंत्र्यांना पत्र आणखी वाचा

अपप्रचाराला बळी पडू नका: कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांच्या संदर्भात अपप्रचार करून राजकीय लाभ उठविण्याच्या दृष्टिकोनातून काही जण शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्या अपप्रचाराला …

अपप्रचाराला बळी पडू नका: कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन आणखी वाचा

नाशिकच्या सेंद्रीय भाजीपाल्याचे यशस्वी विपणन

मुंबई – कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी कमी करून शेतकऱ्याचा माल कुठेही विकण्याच्या अधिकाराला राज्य शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे …

नाशिकच्या सेंद्रीय भाजीपाल्याचे यशस्वी विपणन आणखी वाचा

मक्तेदारी कमी झालीच पाहिजे

आपल्या देशात मुक्त अर्थव्यवस्था आहे आणि या अर्थव्यवस्थेने विविध क्षेत्रात खुल्या स्पर्धेला वाव दिल्यामुळे त्या क्षेत्रातल्या सेवा सुधारल्या आहेत आणि …

मक्तेदारी कमी झालीच पाहिजे आणखी वाचा

एपीएमसी कायदयातून फळे व भाजीपाला वगळण्याचा केंद्राचा सल्ला

नवी दिल्ली – कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कायदयातून फळे आणि भाजीपाला वगळण्याचा सल्ला केंद्राने राज्य सरकारांना दिला आहे. असे …

एपीएमसी कायदयातून फळे व भाजीपाला वगळण्याचा केंद्राचा सल्ला आणखी वाचा