अतिवृष्टी

गोड बातमी! पिकांच्या नुकसानीची भरपाई होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा, 15 सप्टेंबरपासून होणार सुरुवात

मुंबई : आजच्या काळात हवामान बदलाचा सर्वात वाईट परिणाम शेतीवर झाला आहे. 2022 मधील पावसाळ्यातील सर्वात वाईट प्रवृत्तीमुळे, अनेक राज्यांमध्ये …

गोड बातमी! पिकांच्या नुकसानीची भरपाई होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा, 15 सप्टेंबरपासून होणार सुरुवात आणखी वाचा

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा : जिल्हयात माहे 01 जून 2021 ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एकुण 90 महसूल मंडळा पैकी 53 महसूल …

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे आणखी वाचा

यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिराळा येथे अतिवृष्टी आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप

अमरावती : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी पंचनामे, आवश्यक निधी प्राप्त होणे आदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण होऊन मदतीचे वाटपही गतीने …

यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिराळा येथे अतिवृष्टी आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप आणखी वाचा

ठाकरे सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केली १० हजार कोटींची मदत

मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने पूरग्रस्त तसेच अतिवृष्टी बाधितांसाठी आता मोठी मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, …

ठाकरे सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केली १० हजार कोटींची मदत आणखी वाचा

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर – विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत …

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर – विजय वडेट्टीवार आणखी वाचा

अतिवृष्टीने बाधित क्षेत्राच्या पाहणीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे पोहोचले शेतीच्या बांधावर

केज : बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पात्र बदलून शेतात शिरले, अगदी दगड गोटे …

अतिवृष्टीने बाधित क्षेत्राच्या पाहणीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे पोहोचले शेतीच्या बांधावर आणखी वाचा

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दाखल झाली NDRF टीम

चिपळूण – हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आज चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले. हे पथक २५ जवानांसह आवश्यक …

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; दाखल झाली NDRF टीम आणखी वाचा

अब्दुल सत्तार यांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश

औरंगाबाद : सोमवार रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव …

अब्दुल सत्तार यांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश आणखी वाचा

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे महसूल यंत्रणेला निर्देश

जळगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. यामध्ये शेती, …

नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे महसूल यंत्रणेला निर्देश आणखी वाचा

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

मुंबई :- राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना …

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय आणखी वाचा

अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा; अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी …

अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा; अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय आणखी वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने ६ कोटी निधीस मान्यता

मुंबई : कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी …

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने ६ कोटी निधीस मान्यता आणखी वाचा

अतिवृष्टीमुळे बाधित असलेले एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये – बाळासाहेब पाटील

सातारा : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना राज्य शासन व प्रशासन मदत करीत आहे. सध्या विविध विभागांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याचे …

अतिवृष्टीमुळे बाधित असलेले एकही कुटुंब पंचनाम्यापासून वंचित राहू नये – बाळासाहेब पाटील आणखी वाचा

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज

मुंबई : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 …

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज आणखी वाचा

हवामान विभागाने महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा!

मुंबई – यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची …

हवामान विभागाने महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा! आणखी वाचा

अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य

मुंबई : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च …

अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य आणखी वाचा

कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला देण्याचे आवाहन

अकोला – अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत देणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात पंचनामे करण्याचे काम सुरु …

कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला देण्याचे आवाहन आणखी वाचा

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर

सातारा : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 …

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर आणखी वाचा