महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना …