अर्शदीप, गोल्डी ब्रार, पन्नू… हे ते खलिस्तानी दहशतवादी आहेत ज्यांच्यामुळे भारत आणि कॅनडात सुरु झाला वाद
एकेकाळी सहकार्याची भाषा करणाऱ्या भारत आणि कॅनडाने आज एकमेकांविरोधात तलवारी उपसल्या आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या भारतासोबतचे संबंध बिघडवण्याकडे कॅनडा …