अनाथ बालक

सोनू सूदने अनाथांच्या शिक्षणासाठी पुढे केला मदतीचा हात, बिहारचा अभियंता चालवत आहे अभिनेत्याच्या नावावर शाळा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या काळापासून समाजसेवेत खूप सक्रिय आहे. सोनू सूद गरीब लोकांच्या मदतीसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करत …

सोनू सूदने अनाथांच्या शिक्षणासाठी पुढे केला मदतीचा हात, बिहारचा अभियंता चालवत आहे अभिनेत्याच्या नावावर शाळा आणखी वाचा

कोविड-१९ मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण

मुंबई : कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण वस्त्रोद्योग, मस्य व्यवसाय, बंदरे विकास …

कोविड-१९ मुळे छत्र हरवलेल्या आठ बालकांना ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे संरक्षण आणखी वाचा

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये

मुंबई – कोरोनाच्या संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये …

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये आणखी वाचा

कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांसाठी उपसमिती गठित करावी – नीलम गोऱ्हे

नागपूर : कोरोनाचे संकट हे महायुध्दासारखे असून त्यामुळे या साथ रोगानंतर दूरगामी, सामाजिक परिणाम झाले आहेत. अनेक कुटुंब उध्वस्त झाली …

कोरोनामुळे वैधव्य आलेल्या स्त्रिया व निराधार झालेल्या बालकांसाठी उपसमिती गठित करावी – नीलम गोऱ्हे आणखी वाचा

अनाथांच्या एक टक्का आरक्षण धोरणाची व्याप्ती वाढवणारा निर्णय अनाथांच्या जीवनात प्रकाश आणणारा – यशोमती ठाकूर

मुंबई : अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये 1 टक्के आरक्षण देण्याचा तसेच अनुसूचित जातींप्रमाणे वय, परीक्षा शुल्क, शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क …

अनाथांच्या एक टक्का आरक्षण धोरणाची व्याप्ती वाढवणारा निर्णय अनाथांच्या जीवनात प्रकाश आणणारा – यशोमती ठाकूर आणखी वाचा

अनाथ बालकांसाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाचा विस्तार

मुंबई : कोविड प्रार्दुभावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाच्या (टास्क फोर्स) व्याप्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य …

अनाथ बालकांसाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाचा विस्तार आणखी वाचा

कोरोनाकाळात पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक आधारासोबत भावनिक आधार गरजेचा – यशोमती ठाकूर

ठाणे :- ज्या बालकांचे पालक कोरोना काळात मयत झाले, अशा बालकांना सर्व प्रकारचे सहाय्य शासन करणार असून अशा बालकांना 5 …

कोरोनाकाळात पालक गमावलेल्या बालकांना आर्थिक आधारासोबत भावनिक आधार गरजेचा – यशोमती ठाकूर आणखी वाचा