महाराष्ट्र सरकार

बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य;… तर आम्ही देखील भाजपमध्ये प्रवेश करु

मुंबई: अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयके केंद्र …

बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य;… तर आम्ही देखील भाजपमध्ये प्रवेश करु आणखी वाचा

सुशांतसिंह प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा; अनिल देशमुख

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी सिनेसृष्टीतील कंपूशाहीमुळे सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली असा आरोप करण्यात …

सुशांतसिंह प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा; अनिल देशमुख आणखी वाचा

उद्यापासून उघडणाऱ्या हॉटेल्स आणि बारसाठी अशी आहे नियमावली

देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती विस्कळीत झाली असून, राज्यावरील आर्थिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील …

उद्यापासून उघडणाऱ्या हॉटेल्स आणि बारसाठी अशी आहे नियमावली आणखी वाचा

राज्य शिक्षणमंत्र्यांची माहिती; ९ वी ते १२ वीपर्यंत शाळा दिवाळीनंतर सुरू करणार

अमरावती : राज्यातील सर्वच शासकीय खाजगी शाळा महाविद्यालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही बंद आहेत. पण राज्यातील वर्ग ९ ते १२ वी …

राज्य शिक्षणमंत्र्यांची माहिती; ९ वी ते १२ वीपर्यंत शाळा दिवाळीनंतर सुरू करणार आणखी वाचा

मुंबईतील लोकल सुरू करण्यावरुन रेल्वेमंत्र्यांचा मोठा खुलासा

मुंबई : मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील सर्व चाकरमानी एकीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल कधी सुरू होते याची आतुरतेने वाट …

मुंबईतील लोकल सुरू करण्यावरुन रेल्वेमंत्र्यांचा मोठा खुलासा आणखी वाचा

राज्याच्या गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न

मुंबई : लोकमत ऑनलाईनच्या विशेष मुलाखतीत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, …

राज्याच्या गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न आणखी वाचा

कंगना राणावत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? – राम कदम

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या कंगना राणावतला फटकारल्यानंतर पुन्हा एकदा तिच्या मदतीला भाजप आमदार राम …

कंगना राणावत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? – राम कदम आणखी वाचा

मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती

मुंबई : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीबाबतच्या मागील अनेक दिवसांपासुन सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू होत्या. त्याचबरोबर …

मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती आणखी वाचा

महाविकास आघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

नागपूर – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी संवाद …

महाविकास आघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप आणखी वाचा

कोरोनाबाधितांसाठी खासगी रुग्णालयातील खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या ८० टक्के खाटा कोरोना व …

कोरोनाबाधितांसाठी खासगी रुग्णालयातील खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ आणखी वाचा

उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार

मुंबई – अनंत चतुर्दशीला श्रीगणरायांना निरोप देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “विघ्नहर्ता श्रीगणराया जगावरचं कोरोना संकट दूर कर. सर्वांना …

उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार आणखी वाचा

तळीरामांनी सावरली राज्याची अर्थव्यवस्था; मद्यविक्रीतून जमा झाला 3900 कोटींचा महसूल

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 23 मार्चपासून लागू झालेला देशव्यापी लॉकडाऊन अद्यापही कायम आहे. त्याचबरोबर या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे …

तळीरामांनी सावरली राज्याची अर्थव्यवस्था; मद्यविक्रीतून जमा झाला 3900 कोटींचा महसूल आणखी वाचा

30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिर

पंढरपूर : राज्य सरकारने प्रकाश आंबेडकर यांनी काल केलेल्या राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीची दखल घेतल होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणखी वाचा

कंगना राणावतची महाराष्ट्र पोलिसांवर टीका; संजय राऊतांनी घेतले फैलावर

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्यावर सातत्याने भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार देत, …

कंगना राणावतची महाराष्ट्र पोलिसांवर टीका; संजय राऊतांनी घेतले फैलावर आणखी वाचा

अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी दिलेल्या निर्णयानंतर त्यासंदर्भातील पाऊले उचलण्यास राज्य सरकारने सुरुवात केली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात …

अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय आणखी वाचा

१८०० रुपयांवरुन वाद घालणाऱ्या ‘त्या’ मावशींची राज्य सरकारने घेतली दखल

मुंबई – काल दिवसभर सोशल मीडियात एका कामवाल्या मावशींचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओत घरकाम करणाऱ्या या …

१८०० रुपयांवरुन वाद घालणाऱ्या ‘त्या’ मावशींची राज्य सरकारने घेतली दखल आणखी वाचा

‘देऊळ बंद’चा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच; संजय राऊत

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा आणि मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच होता, पण मंदिराचे सुद्धा …

‘देऊळ बंद’चा निर्णय हा केंद्रातील भाजप सरकारचाच; संजय राऊत आणखी वाचा

विजय वडेट्टीवारांची माहिती; राज्यात ई-पास बंद होण्याची शक्यता कमीच

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार ई-पास बंद करावा यावर अनुकूल नाही. त्याचबरोबर ज्यांना गरज आहे अशानाच ई पास दिला …

विजय वडेट्टीवारांची माहिती; राज्यात ई-पास बंद होण्याची शक्यता कमीच आणखी वाचा