गेल्या 9 महिन्यांत पाकिस्तानमध्ये शिक्षा पूर्ण करणाऱ्या 6 भारतीय कैद्यांना गमवावा लागला आपला जीव, परराष्ट्र मंत्रालयाने अशी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या भारतीय कैद्यांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करत भारताने इतर भारतीयांच्या सुटकेची मागणी केली आहे. …