भारताने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशवर ३ विकेट्सने मात करत मालिका २-० ने जिंकली,अय्यर-अश्विन ने मिळून दिला विजय
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी (रविवार) 7 गडी …