Agnipath Scheme: ‘इच्छा असूनही होणार नाही अग्निवीरांचे लग्न, तरुणांना उद्ध्वस्त करेल अग्निपथ योजना’, राज्यपाल सत्यपाल मलिक
बागपत: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, अग्निपथ योजना तरुणांना उद्ध्वस्त करेल. त्यांचे लग्न देखील जमणार नाही. या योजनेमुळे लष्कराची …