पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री

अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवा – पाणीपुरवठा मंत्री

मुंबई : अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणीपुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि …

अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवा – पाणीपुरवठा मंत्री आणखी वाचा

पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांचे निर्देश

मुंबई : जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेवर पूर्ण …

पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांचे निर्देश आणखी वाचा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास बांधील – गुलाबराव पाटील

जळगाव : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य …

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यास बांधील – गुलाबराव पाटील आणखी वाचा

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – अजित पवार

पुणे :- भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा …

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – अजित पवार आणखी वाचा

फुरसुंगी व उरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी – गुलाबराव पाटील

मुंबई :- पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी व उरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता …

फुरसुंगी व उरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी – गुलाबराव पाटील आणखी वाचा

अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य

मुंबई : कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च …

अतिवृष्टीमुळे बाधित राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य आणखी वाचा

पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मान्यता

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता …

पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मान्यता आणखी वाचा

फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – गुलाबराव पाटील

मुंबई : हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणेच केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व विशेषतः केळी उत्पादक …

फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – गुलाबराव पाटील आणखी वाचा

पाणीपुरवठा विभाग राबविणार अभय योजना

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी पाणीपट्टीवरील विलंब आकार, कर्जावरील दंडनीय व्याज तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांकरीता व्याज माफीच्या …

पाणीपुरवठा विभाग राबविणार अभय योजना आणखी वाचा

पाणीपुरवठा विभागातर्फे खाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी माफक दरात पाणी तपासणी सुविधा

मुंबई : जल जीवन मिशन या महत्त्वकांक्षी प्रकल्पांतर्गत पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित …

पाणीपुरवठा विभागातर्फे खाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन देण्यासाठी माफक दरात पाणी तपासणी सुविधा आणखी वाचा