एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 कलमी कार्यक्रमावर सहमती

एलएसीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि …

एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 कलमी कार्यक्रमावर सहमती आणखी वाचा