औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात आज सुनावणी, याचिकाकर्त्यांनी केले हे आरोप
मुंबई : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. …