अनाथ

मुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण

मुंबई : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना प्राधान्याने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही सुरु आहे. याबाबत 23 जून 2021 रोजीच्या शासन …

मुंबई तसेच ठाणे क्षेत्रातील शिधावाटप क्षेत्रातील अनाथांना शिधापत्रिकांचे वितरण आणखी वाचा

कोरोनामुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – यशोमती ठाकूर

मुंबई : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल …

कोरोनामुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – यशोमती ठाकूर आणखी वाचा

कोरोनामुळे अनाथ झालेली मुले, विधवा झालेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा आर्थिक मदतीचा हात

नवी मुंबई : राज्याला कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसलेला असून त्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. …

कोरोनामुळे अनाथ झालेली मुले, विधवा झालेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा आर्थिक मदतीचा हात आणखी वाचा

राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचा अहवाल; कोरोना काळात 26 हजार मुलांच्या डोक्यावरुन हरपले आई-वडिलांचे छत्र

नवी दिल्ली : अनेक बालकांच्या आयुष्यातून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जणू आनंद हिरावूनच घेतला आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने नुकत्याच जारी …

राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचा अहवाल; कोरोना काळात 26 हजार मुलांच्या डोक्यावरुन हरपले आई-वडिलांचे छत्र आणखी वाचा

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेऊन पुनर्वसनासाठीचे प्रयत्न गतिमान करा – यशोमती ठाकूर

मुंबई : कोरोना कालावधीत माता-पिता बळी पडल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठीचे प्रयत्न गतिमान करावेत, यासाठी अशा संकटग्रस्त बालकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा …

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेऊन पुनर्वसनासाठीचे प्रयत्न गतिमान करा – यशोमती ठाकूर आणखी वाचा

महिला व बालविकास विभागाचा निर्णय; कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

मुंबई : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी …

महिला व बालविकास विभागाचा निर्णय; कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स आणखी वाचा

अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा; संस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतरही राहता येणार अधिकची २ वर्षे

मुंबई : बाल न्याय अधिनियमात ‘बालक’ या संज्ञेसाठी नमूद वयाची अट पूर्ण झाल्यामुळे बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थातून बाहेर पडावे लागू …

अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा; संस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतरही राहता येणार अधिकची २ वर्षे आणखी वाचा