मुंबई : मनसेचा बुधवारी पाचवा वर्धापनदिन
मुंबई ८ मार्च – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा बुधवार दि ९ मार्च रोजी पाचवा वर्धापनदिन साजरा केला जात असून […]
मुंबई ८ मार्च – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा बुधवार दि ९ मार्च रोजी पाचवा वर्धापनदिन साजरा केला जात असून […]
मुंबई ८ मार्च – मालमत्ता कराची आकारणी करताना मालमत्तेचे वार्षिक भाडे मूल्य बेसरेटच्या आधारे निश्चित करण्याच्या पध्दतीला राज्य सरकारने सोमवारी
मुंबई : मालमत्ता कराची आकारणी बेस रेटच्या आधारे करण्यास शासनाची स्थगिती आणखी वाचा
मुंबई ८ मार्च – महिला आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालतच आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन
मुंबई : महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन आणखी वाचा
मुंबई, ६ मार्च – गेल्या आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी आल्याच्या पार्श्वभूमीवर ब्लूचीप कंपन्यांच्या बाजारमुल्यात ६९ हजार ५५ कोटी रुपयांची
मुंबई : कंपन्यांच्या बाजारमुल्यांत ६९ हजार कोटींची वाढ आणखी वाचा
मुंबई, ६ मार्च – एप्रिल २०१० ते जानेवारी २०११ या कालावधीत देशाच्या आले निर्यातीत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती
मुंबई, ६ मार्च – चालू आर्थिक वर्षात अर्थात वर्ष २०११-१२ मध्ये देशाचा कृषी क्षेत्राचा विकास ३.८ टक्के दराने होईल, असा
मुंबई : कृषी उत्पन्नात यंदा ३.८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आणखी वाचा
वर्धा, दि. २० फेब्रुवारी राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनच्या उद्दिष्टांवर आधारित राबविला जाणारा पार्थ या स्वयंसेवक संस्थेचा श्युअर स्टार्ट हा प्रकल्प
वर्धा : पार्थच्या श्युअर स्टार्ट प्रकल्पाचा भर नागरी आरोग्यसेवांवर – डॉ. क्रांती रायमाने आणखी वाचा
मुंबई, १३ फेब्रुवारी – सूर्यनमस्कार हा शरिराला वरदान ठरणारा व्यायामप्रकार आहे. याचा समाजात अधिकाधिक प्रसार होण्यासाठी सामुहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम अधिक
मुंबई : सूर्यनमस्कार कार्यक्रम अधिक संख्येने होणे गरजेचे – मोकाशी आणखी वाचा
पुणे: दिनांक १३ फेब्रुवारी! याच दिवशी सन २११० मधे शांत आणि सुरक्षित समजल्या जाणार्या पुणे शहरात देशविघातक शक्तींनी घडवून आणलेल्या
मुंबईकरांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात क्लोरिनची मात्रा वाढल्याने त्याचा रंग पिवळा झाला आहे.यामागे कोणत्याही प्रकारचे षडयंत्र नाही, असे स्पष्टीकरण पालिकेचे
मुंबई: पिवळ्या पाण्यामागे कोणतेही षडयंत्र नाही – अतिरिक्त आयक्त गुप्ता आणखी वाचा
मुंबई – जैतापूर येथील अणुउर्जा प्रकल्पाबाबत स्थानिक लोकांच्या भावना जाणून घेण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी व कोकण विभागातील
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर आणखी वाचा
मुंबई -अर्थव्यवस्थेचा वेगाने होणारा विकास, प्रशासकीय क्षेत्रातील घोडदौड, विविध क्षेत्रात होणारे बदल, नवनवीन संधी आणि त्यानिमित्ताने समोर ठाकणारी आव्हाने या
राज्य लोकसेवा आयोगाच्या १३ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आणखी वाचा
मुंबई वरळी येथे पाणीपुरवठा करण्यात येणारी ५७ इंचाची जलवाहिनी शुक्रवारी सकाळी अचानक फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. शिवाय