
‘मला जे वाटते तेच व्हायला हवे’, हा काही चित्रपटाचा डॉयलॉग नाही तर याच शब्दात एकता कपूरने ‘क्या सुपर कुल है हम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक असलेल्या सचिन यार्दीला सुनावले. यापूर्वीही या चित्रपटातील काही सीन वरून एकता व सचिन यांच्यात वादावादी झाली होती. मात्र आताच्या प्रकरणावरून दोघातील वाद विकोपाला गेले आहेत.
