
मुंबई,दि. १ – राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०११मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यात बार्शी गावातील रमशे गोरख घोलप हा अपंग विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे. मनिषा धोंडिराम छोठे ही मुलींमधून आणि मागासवर्गीयांमधून प्रथम आली आहे.
