
नागपूर, दि. २१ – विदर्भात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अन्नधान्य पुरवठ्याच्या सर्वेक्षणात अनेक त्रुटींबरोबर सूचनांचाही अभाव दिसून आला आहे. याबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली असून पुन्हा नव्याने सर्वेक्षण होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी नागपूर विभागात सर्वेक्षण करण्यात आले होते.
