अण्णांच्या अटकेनंतर नागपूरमध्ये देखील लोकांनी निदर्शने केली.अण्णा हजारे १६ ऑगस्ट पासून लोकपाल विधेयकासाठी आमरण उपोषण करणार होते.परंतु त्याआधी अण्णांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.अण्णांच्या अटकेची बातमीचा पूर्ण देशभर निषेध करण्यात आला.
नागपूरला देखील भाजपने अण्णांच्या अटकेविरोधात निदर्शने केले,यात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.