बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात असून ही मागणी अनेक नेटकऱ्यांनी केल्यामुळे भारतरत्न ट्विटर ट्रेंड होताना दिसत आहे. अक्षय कुमार आणि सोनू सूदने कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये केलेली मदत पाहता नेटकऱ्यांनी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्याची नेटकऱ्यांनी ट्विटरद्वारे मागणी केली आहे.
@akshaykumar and @sonusood helped from the bottom of heart.
They deserve Bharat Ratna…..🙏 pic.twitter.com/Nmi4pFjPfv— Kangana Ranaut (@akkianjack) June 27, 2020
It’s an absolute shame that to this day, P V Narasimha Rao, who changed the economic history of India has still not been awarded a posthumous Bharat Ratna. Only because he was independent and not a family serf. At least this Government needs to set things right!
— SUHEL SETH (@Suhelseth) June 28, 2020
दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याची मागणी सुहेल सेठ यांनी ट्विटरवर केल्यानंतर #PVnarsimhaRao आणि भारतरत्न सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला असल्याचे म्हटले. अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न देण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर नेटकरी करत आहेत.