जगातील याठिकाणी असतो कडक उन्हाळा, ज्यामुळे वितळतात वस्तु


जिथे नेहमीच भारतीय उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण असतात आणि तितकीच उष्णता आपला शेजारी देश पाकिस्तानमध्येही जाणवत असते. जगात सर्वत्र इतकी उष्णता वाढण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे एकमेव कारण आहे. आपल्या पृथ्वीचे ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान दिवसेंदिवस वाढवत आहे. एकदा तर भारतात ५० डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले होते आणि रोडसुद्धा वितळायला लागले होते.

याअगोदर वितळलेली कार तुम्ही पाहिली आहे का? जर नाही तर फोटोमध्ये पाहा, ऑस्ट्रेलिया येथील गॅरेजमध्ये ही करा उभी असताना वितळली. ऑस्ट्रेलियातील तापमान जेव्हा ५० डिग्रीच्यावर झाले होते. कारच्या मालकाने हा फोटो शेअर केला होता. यावरुन ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या वातावरणावर किती फरक पडतो ते कळते.

Leave a Comment