११ टक्क्यांनी कमी होणार स्मार्टफोनच्या किमती

smart-phone
मुंबई: स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारतात ११ टक्क्यांनी स्मार्टफोनच्या किमतीत कमी होण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोन युजर्सची मोठी बाजारपेठ भारतात असून २०१५ सालमधील स्मार्टफोन विक्री आणि किमतीकडे बघितल्यास भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे. आता भारतात ४जी सुरू झाली २०१५मध्ये ४जी जगातील ५० टक्के बाजारपेठ काबीज करेल, अशी आशा स्मार्टफोन रिसर्च कंपनी जीएफकेने व्यक्त केली आहे.फोनच्या किमती कमी होण्यामागचे महत्त्वपूर्ण कारण सध्या विविध स्मार्टफोन कंपन्यांमध्ये असलेली स्पर्धा आणि मार्केटमध्ये उपल्बध असलेले ऑप्शन आहे.

Leave a Comment