५ हजार गावे वर्षभरात दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प – देवेंद्र फडणवीस

devendra-fadnvis
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या विविध योजनांचे एकत्रिकरण करून एकच व्यापक योजना तयार करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून येत्या वर्षभरात ५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला असून टप्प्या टप्प्याने महाराष्ट्रातून दुष्काळाला हद्दपार करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment