भारताची तिसऱ्या सामन्यात बिकट अवस्था

india
ढाका – नाणेफेक जिंकून फलंदाजी करणा-या भारताची बांग्लादेशविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात पडझड झाली असून अवघ्या १३ धावांच्या मोबदल्यात ३ गडी गमावले आहेत. तस्कीन अहमद आणि हौसेनने प्रत्येकी एक बळी टिपला. भारताचे सलामीचे फलंदाज उथप्पा (५), रहाणे (३) आणि रायडु (१) पटापट बाद झाले असून पुजारा (३) व तिवारी (०) खेळत आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे ८.३ षटकांनतर खेळ थांबवण्यात आला आहे.

Leave a Comment