न्यूझीलंडचा दुसरा डाव झटपट गुंडाळला

ऑकलंड: टीम इंडियांने न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या १०५ धावांत गुंडाळला आहे. मात्र पहिल्या डावातील आघाडीमुळे न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी भलं मोठं ४०७ धावांचं आव्हान आहे. दिवसाअखेर टीम इंडियांने १ बडी बाद ८७ धावा केल्या होत्या .

भारताकडून मोहम्मद शमी आणि इशांत शर्माने प्रत्येकी तीन, तर झहीरने दोन आणि जडेजाने एक विकेट घेतली. रविंद्र जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने न्यूझीलंडला झटपट गुंडाळता आलं.त्यापूर्वी न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव अवघ्या, २०२ धावांत गुंडाळला.

त्यामुळे न्यूझीलंडला तब्बल ३०१ धावांची आघाडी घेऊनही टीम इंडियावर फॉलोऑन न लादण्याचा निर्णय घेतला. पण त्याच न्यूझीलंडची भारतीय गोलंदाजांनी दुस-या डावात दाणादाण उडवली. दिवसाअखेर टीम इंडियांने १ बडी बाद ८७ धाव केल्याा होत्या.

Leave a Comment