करीनाला वाटते मुंबई असुरक्षीत

गेल्याच काही दिवसांपासून सुरक्षीत असलेली मुंबई बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूरला आता असुरक्षित वाटत आ‍हे. एका कार्यक्रमप्रसंगी विचारण्याेत आलेल्या प्रश्नाला उत्तरर देताना अभिनेत्री करीना कपूर म्हणाली, दोन वर्षापूर्वी मला मुंबई सुरक्षीत वाटत होती. मात्र गेल्या‍ दोन वर्षात येथील सिथती बदलली असून आता असुरक्षित वाटत आहे.

गेल्या काही दिवसापासून मुंबई शहरात असुरक्षित वाटाव्या असे काही घटना घडल्या आहेत. दोन तीन बलात्काराच्या घटना घडल्यामुळे याठिकाणी महिलामध्येे असुरक्षिततेचे वातावरण आहे. महिलासोबत काही घटना घडल्याामुळे दिल्लीप्रमाणेच आता मुंबईत देखील महिलावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत.

याबाबत बोलताना अभिनेत्री करीना कपूर म्हणाली, मी जर रात्री शूटिंग करीत असले तर मला याठिकाणी भीती वाटत असते. या चिंतेमुळे मी रात्री झोपत देखील नाही. मी रात्रीच्या वेळी शुटिंगचे काम करीत असते त्यावेळी मी झोपत देखील नाही. मी सतत जागीच असते. शूटिंग वरून रात्री उशीरा मी घरी पोहचल्यानतर मी आईला मेसेज करीत असते.

Leave a Comment