
मुंबई – चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव तुरुंगात गेले आहेत. आता राज्यातही चारा घोटाळा गाजण्याची शक्यता आहे. कारण चारा घोटाळ्यातील तपासाच्या कार्यपध्दतीवर औरंगाबाद खंडपीठाने कडक ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता विधानपरिषद विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.