सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयानेही नाकारला जामीन

जळगाव: घरकुल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आमदार सुरेश जैन यांचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने लावला.

जैन यांनी दि. २३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात जमीन मिळव यासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने गुन्ह्यांची दाखल घेतली नाही; संशयित आरोपींना नोटीस काढली नाही; खटला चालविण्यासाठी राज्य शासनाकडून परवानगी घेतली नाही; त्यामुळे संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवता येणार नाही; असा युक्तिवाद या अर्जात करण्यात आला. मात्र मुख्य न्यायाधीश अल्तमास कबीर; न्या. चगमेश्वर रॉय आणि न्या. सेन यांच्या खंडपीठाने हा अर्ज फेटाळून लावला.

सुरेश जैन यांनी केलेला राजीनाम्याचा अर्ज यापूर्वी जिल्ह्य न्यायालयाने ६ ऑक्टोबरला जिल्हा न्यायालयाने; तर मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे.

Leave a Comment