
नवी दिल्ली: मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचे उदासीन धोरण आणि विविध स्तरावरून होत असलेली टीका या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान दरम्यान प्रस्तावित असलेल्या क्रिकेट मालिकेचे भवितव्य धूसर झाले असून ही मालिका रद्द होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
