
चंडिगढ दि.१३- हरियानातील खाप पंचायतींबद्दल आमीरने त्याच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून केलेल्या वक्तव्याबद्दल सर्व खाप पंचायती एक झाल्याअसून त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. आमीरने त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने दुखावलेल्या या पंचायतींनी आमीरच्या कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.