
आयपीएलचा सीझन शेवटच्या टप्प्यात आला असताना आता क्रिकेटपटूच्या विवाहाच्या घोषणा होत आहेत. क्रिकेट व बॉलीवूड क्षेत्राचे पूर्वीपासून खास संबंध आहेत. दोन्ही क्षेत्रातील मंडळीना अमाप पैसा व भरपूर प्रसिद्धी मिळत असल्याने आतापर्यंत बॉलीवूडच्या बर्याच नायिकांनी क्रिकेटपटूशी विवाह करून सुखाने संसार करीत आहेत.