औरंगाबाद : जालना – मनमाड रेल्वे शटल सेवा लवकरच

औरंगाबाद १७ मार्च – जालना ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते मनमाड दरम्यान प्रवाशांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेता डिसेंबरपर्यंत जालना ते मनमाड अशी रेल्वेची शटल सेवा सुरू करणार असल्याची माहिती रेल्वेचे विभागीय सरव्यवस्थापक एम.एस.जयंत यांनी पत्रकारांना दिली.औरंगाबाद शहरात तरूण भारतच्या कार्यालयाजवळ तसेच देवानगरीजवळ असलेल्या रेल्वे गेटवर वरचेवर वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेवून तेथे उड्डाणपुलाचे काम मंजूर झाले असून महापालिकेच्या अर्थिक सहकार्याने हे काम सुरू होईल असेही जयंत यांनी सांगितले.

Leave a Comment