मोदी सरकार

लखीमपूर हिंसाचार; शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली – शेतकऱ्यांसोबत लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना …

लखीमपूर हिंसाचार; शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया आणखी वाचा

लखीमपूर हिंसाचार: संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला विचारले काही प्रश्न

मुंबई – रविवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील …

लखीमपूर हिंसाचार: संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला विचारले काही प्रश्न आणखी वाचा

जाणून घ्या 6 लाख कोटींसाठी काय काय विकणार मोदी सरकार?

नवी दिल्लीः 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन (NMP) कार्यक्रम अलीकडेच मोदी सरकारने सुरू केला आहे. सरकारसाठी हा कार्यक्रम …

जाणून घ्या 6 लाख कोटींसाठी काय काय विकणार मोदी सरकार? आणखी वाचा

राहुल गांधींच्या टीकेवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा पलटवार

नवी दिल्ली – मोदी सरकारवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेनंतर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर …

राहुल गांधींच्या टीकेवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा पलटवार आणखी वाचा

भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात; महाराष्ट्रातील मंत्रीही सक्रिय

नवी दिल्ली : आतापर्यंत केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामांना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून आजपासून देशभरात …

भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात; महाराष्ट्रातील मंत्रीही सक्रिय आणखी वाचा

पुण्याला सर्वाधिक लस देण्यास आम्ही तयार पण मोदी सरकारने काहीच उत्तर दिले नाही -सायरस पूनावाला

पुणे – महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये समावेश आहे. सर्वाधिक …

पुण्याला सर्वाधिक लस देण्यास आम्ही तयार पण मोदी सरकारने काहीच उत्तर दिले नाही -सायरस पूनावाला आणखी वाचा

मोदी सरकारच्या नामांतराच्या निर्णयावरुन दिग्विजय सिंह यांची खोचक टीका

नवी दिल्ली – आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव …

मोदी सरकारच्या नामांतराच्या निर्णयावरुन दिग्विजय सिंह यांची खोचक टीका आणखी वाचा

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले असून यापुढे हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला …

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया आणखी वाचा

मोदी सरकारकडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नावाचे नामकरण

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानाच्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून आता …

मोदी सरकारकडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नावाचे नामकरण आणखी वाचा

मोदी सरकारला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली : देशवासियांना आणि मोदी सरकारला अर्थव्यवस्थेबद्दल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सतर्कतेचा इशारा …

मोदी सरकारला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा सावधानतेचा इशारा आणखी वाचा

मोदी सरकारने दिली ६६ कोटी कोरोना प्रतिबंधक लसींची आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर

नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने देशात चांगला वेग घेतला आहे. आत्तापर्यंत एकूण ३९ कोटी ५३ लाख ४३ हजार ७६७ …

मोदी सरकारने दिली ६६ कोटी कोरोना प्रतिबंधक लसींची आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आणखी वाचा

तेजस्वी यादवांची विरोधकांना एकत्र येण्याची हाक

पटना – सध्याच्या घडीला देशातील लोक प्रचंड त्रासातून जात आहेत. लवकरात लवकर हे सरकार जावे, अशी लोकांची इच्छा आहे. भाजपला …

तेजस्वी यादवांची विरोधकांना एकत्र येण्याची हाक आणखी वाचा

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून त्यानुसार सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत …

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय आणखी वाचा

मोदी सरकारवर टीका करताना झालेल्या चुकीबद्दल आता चिदंबरम यांनीच केला खुलासा

नवी दिल्ली – विरोधक मोदी सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर सातत्याने टीका करत आहेत. केंद्र सरकारला फटकारत लस धोरण सादर करण्यास सर्वोच्च …

मोदी सरकारवर टीका करताना झालेल्या चुकीबद्दल आता चिदंबरम यांनीच केला खुलासा आणखी वाचा

मोदी सरकार श्रेय घेण्यात गुंतल्यामुळेच भारतात कोरोनाचे संकट वाढले – अमर्त्य सेन

नवी दिल्ली – भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसलेला असताना दूसरीकडे देशावर ऑक्सिजन आणि लसीच्या तुटवड्याचे दुसरे संकट देखील …

मोदी सरकार श्रेय घेण्यात गुंतल्यामुळेच भारतात कोरोनाचे संकट वाढले – अमर्त्य सेन आणखी वाचा

कोरोना, चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटे मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे आली

लखनौ – कोरोना प्रादुर्भाव आणि देशांच्या दोन्ही किनारपट्ट्यांना धडकलेल्या चक्रीवादळांसंदर्भात एक विचित्र वक्तव्य उत्तर प्रदेशमधील मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार एस. …

कोरोना, चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटे मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे आली आणखी वाचा

राहुल गांधींनी उडवली ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषवाक्याची खिल्ली

नवी दिल्ली – पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून …

राहुल गांधींनी उडवली ‘अब की बार मोदी सरकार’ या घोषवाक्याची खिल्ली आणखी वाचा

काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच सुरु आहे देशाचा कारभार – संजय राऊत

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका करताना काँग्रेसचे सरकार असताना झालेल्या कामामुळेच देशाचा …

काँग्रेस सरकारच्या पुण्याईवरच सुरु आहे देशाचा कारभार – संजय राऊत आणखी वाचा