मुसळधार पाऊस

जोरदार वादळामुळे बिहारमध्ये 27 जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

नवी दिल्ली – देशात मान्सूनपूर्वी हवामान बदलू लागले आहे. अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर सुरू झाला आहे, तर काही …

जोरदार वादळामुळे बिहारमध्ये 27 जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आणखी वाचा

मागील तीन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान; आतापर्यंत 16 लोकांनी गमावला जीव

डेहरादून : मागील तीन दिवसांपासून उत्तराखंडात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. उत्तराखंडचे जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झाले असून उत्तराखंडला …

मागील तीन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान; आतापर्यंत 16 लोकांनी गमावला जीव आणखी वाचा

केरळमध्ये पावसाचे थैमान; 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

त्रिवेंद्रम : केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून संपूर्ण राज्यात पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. राज्याच्या …

केरळमध्ये पावसाचे थैमान; 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता आणखी वाचा

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळाचे धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळामुळे पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे. कालपासून मराठवाड्यात तुफान पाऊस बरसत आहे. मराठवाड्यातील …

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळाचे धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट आणखी वाचा

बुलडाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – डॉ.राजेंद्र शिंगणे

बुलडाणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच ७ सप्टेंबर रोजी सकाळी मुसळधार पावसाने दाणादाण …

बुलडाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – डॉ.राजेंद्र शिंगणे आणखी वाचा

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; धनंजय मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे. …

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; धनंजय मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना आणखी वाचा

हवामान विभागाचा राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली होती. पण राज्यात आता उद्यापासून चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज …

हवामान विभागाचा राज्यात पुढील चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा आणखी वाचा

पुढील तीन दिवस महाराष्ट्रात कोसळू शकतो मुसळधार पाऊस : हवामान विभाग

मुंबई : कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, …

पुढील तीन दिवस महाराष्ट्रात कोसळू शकतो मुसळधार पाऊस : हवामान विभाग आणखी वाचा

राज्यात पुढील 2 महिन्यात सरासरीपेक्षा अधिक राहू शकतो पाऊस

मुंबई – ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. देशात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान 95 ते …

राज्यात पुढील 2 महिन्यात सरासरीपेक्षा अधिक राहू शकतो पाऊस आणखी वाचा

हवामान विभागाने महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा!

मुंबई – यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची …

हवामान विभागाने महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा! आणखी वाचा

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत कोसळली दरड

रायगड – रायगड जिल्ह्याची मुसळधार पावसामुळे दाणादाण उडवली आहे. संततधार पावसामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान तर झालेच आहे, पण प्रचंड जीवितहानीही …

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत कोसळली दरड आणखी वाचा

पूराचा संभाव्य धोका ओळखून नदीकाठच्या १८९ कुटुंबातील ७५५ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

सातारा : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांचे पूराचा संभाव्य धोका ओळखून एकूण …

पूराचा संभाव्य धोका ओळखून नदीकाठच्या १८९ कुटुंबातील ७५५ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आणखी वाचा

रायगडमधील तळई गावात दरड कोसळल्यामुळे ३६ जणांचा दुर्दैवी अंत, तर ४० बेपत्ता

रायगड – रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे ३२ जणांचा …

रायगडमधील तळई गावात दरड कोसळल्यामुळे ३६ जणांचा दुर्दैवी अंत, तर ४० बेपत्ता आणखी वाचा

गोवंडीत इमारतीचा भाग कोसळल्यामुळे ३ जणांचा मृत्यू, तर सातजण जखमी

मुंबई – महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू …

गोवंडीत इमारतीचा भाग कोसळल्यामुळे ३ जणांचा मृत्यू, तर सातजण जखमी आणखी वाचा

कणकवली-कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला; वाहतूक बंद

सिंधुदुर्गनगरी – जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली-कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात …

कणकवली-कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला; वाहतूक बंद आणखी वाचा

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली; लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले – अनिल परब

मुंबई : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला …

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली; लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले – अनिल परब आणखी वाचा

खंडाळा घाटात दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प

पुणे – राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्याचा प्रभाव राज्यातील वेगवेगळ्या भागांवर होत आहे. संततधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील …

खंडाळा घाटात दरडी कोसळल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प आणखी वाचा

कोकणात पावसाचा हाहाकार! चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट ; संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा

रत्नागिरी : पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोल्हापूर, अकोला, परभणीसह …

कोकणात पावसाचा हाहाकार! चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट ; संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा आणखी वाचा