राज्य सरकार देणार पतंजलीला आव्हान
मुंबई : महाराष्ट्रात आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करणा-या रामदेवबाबांच्या ‘पतंजली’ संस्थेला मोठया स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने सामान्य …
मुंबई : महाराष्ट्रात आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करणा-या रामदेवबाबांच्या ‘पतंजली’ संस्थेला मोठया स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने सामान्य …
महाराष्ट्र शासनाला वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता वर्षभरात शासनाने काय केले यावर बर्याच चर्चा होणे अपेक्षित आहे. उलट सुलट …
केंद्र सरकार केंद्रातल्या ९८ शहरांना स्मार्ट बनवणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्याअंती त्या शहराचे जे स्वरूप आता सांगितले जात आहे ते …
शाळांत जाणार्या मुलामुलींच्या दप्तरांचे ओझे हा पुन्हा एकदा वादाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. आता तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात …
नवी दिल्ली : महाराष्ट्राला उद्योगक्षेत्राच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासह अन्य महत्वाच्या पुरस्कारांनी देशात उद्योगप्रिय वातावरण निर्माण करणे आणि नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्याबद्दल …
मुंबई : दुष्काळ ग्रस्तांच्या मदतनिधीसाठी सिगरेट, विडी, दारु, पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवला जाणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब …
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वाढवणार सिगरेट, दारु, पेट्रोल, सोन्यावरील कर! आणखी वाचा
मुंबई : अलिकडे वाढलेले धकाधकीचे जीवन आणि वाढता ताणतणाव यामुळे मधुमेहासारखे आजार होतात आणि त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. यासाठी डायलेसिस …
सध्या चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी शेतकर्यांसाठी मोठे काम हाती घेताले आहेे. त्यांनी काही निधी जमा …
मोदी सरकारने हरवलेल्या आणि घरातून पळून गेलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना आपापल्या घरी पाठवायची एक मोहीमच हाती घेतली आणि अनेक …
महाराष्ट्रात एकदम २२ नवे जिल्हे आणि ५६ तालुके तयार करण्याची चर्चा सुरू आहे. एवढे जिल्हे तयार करावेत अशी मागणी कोणी …
मुंबई : आता आपल्या महाराष्ट्रात स्टेटस सिंबल असलेल्या अॅपलच्या आयफोनची निर्मिती होणार असून ब्लॅकबेरी, अॅपल, एक्सबॉक्स, किंडल यासारख्या मातब्बर कंपन्यांसाठी …
महाराष्ट्रात फॉक्सकॉन करणार हजारो कोटींची गुंतवणूक आणखी वाचा
मुंबई – महाराष्ट्र सरकारने फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ठाणे खाडी आणि आसपासच्या १७ कि.मी. परिसराला घोषित केले आहे. ठाणे खाडी परिसराला …
महाराष्ट्र शासनाने एलबीटी कर हटवला आहे. तसे करणे अपरिहार्य होते कारण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात तसे आश्वासन दिले …
नाशिक- ऊन पडल्याने नाशिकमधील येवला तालुक्यातील सायगाव परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. वातावरण अनुकूल नसल्याने हा …
महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाने गुंगारा दिला आहे पण मुंबई आणि कोकणात पावसाने चांगली हजेरी लावून आता विश्रांती घेतली आहे. पावसाने …
महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गेल्या काही दिवसांत शिक्षणातल्या काही जुन्या रोगांवर इलाज करण्याचे विचार बोलून दाखवायला सुरूवात केली …
महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे शेतकर्यांना कायम कंगाला ठेवणारे पक्ष पुन्हा पुन्हा कर्ज माफीची मागणी करून त्यांच्या जखमा अजून ओल्या करण्याचे …
महाराष्ट्र सरकारने आता बालवाडीतल्या प्रवेशाबाबत आणि तिथल्या फीबाबत कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत पूर्वीच्या सरकारने काही विचार केला …