महाराष्ट्र सरकार

राज्य सरकार देणार पतंजलीला आव्हान

मुंबई : महाराष्ट्रात आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करणा-या रामदेवबाबांच्या ‘पतंजली’ संस्थेला मोठया स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने सामान्य …

राज्य सरकार देणार पतंजलीला आव्हान आणखी वाचा

वर्षभराची उपलब्धी

महाराष्ट्र शासनाला वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता वर्षभरात शासनाने काय केले यावर बर्‍याच चर्चा होणे अपेक्षित आहे. उलट सुलट …

वर्षभराची उपलब्धी आणखी वाचा

ठाण्यातील वॉटर रिफॉर्म

केंद्र सरकार केंद्रातल्या ९८ शहरांना स्मार्ट बनवणार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्याअंती त्या शहराचे जे स्वरूप आता सांगितले जात आहे ते …

ठाण्यातील वॉटर रिफॉर्म आणखी वाचा

ओझे दप्तराचे

शाळांत जाणार्‍या मुलामुलींच्या दप्तरांचे ओझे हा पुन्हा एकदा वादाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. आता तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात …

ओझे दप्तराचे आणखी वाचा

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राला मानाचे पुरस्कार

नवी दिल्ली : महाराष्ट्राला उद्योगक्षेत्राच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासह अन्य महत्वाच्या पुरस्कारांनी देशात उद्योगप्रिय वातावरण निर्माण करणे आणि नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्याबद्दल …

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राला मानाचे पुरस्कार आणखी वाचा

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वाढवणार सिगरेट, दारु, पेट्रोल, सोन्यावरील कर!

मुंबई : दुष्काळ ग्रस्तांच्या मदतनिधीसाठी सिगरेट, विडी, दारु, पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवला जाणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब …

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वाढवणार सिगरेट, दारु, पेट्रोल, सोन्यावरील कर! आणखी वाचा

डायलेसिस सेंटरची संख्या वाढविणे गरजेचे

मुंबई : अलिकडे वाढलेले धकाधकीचे जीवन आणि वाढता ताणतणाव यामुळे मधुमेहासारखे आजार होतात आणि त्यामुळे किडनीवर परिणाम होतो. यासाठी डायलेसिस …

डायलेसिस सेंटरची संख्या वाढविणे गरजेचे आणखी वाचा

मदत द्यायला हरकत नाही पण…

सध्या चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी शेतकर्‍यांसाठी मोठे काम हाती घेताले आहेे. त्यांनी काही निधी जमा …

मदत द्यायला हरकत नाही पण… आणखी वाचा

याही बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर

मोदी सरकारने हरवलेल्या आणि घरातून पळून गेलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना आपापल्या घरी पाठवायची एक मोहीमच हाती घेतली आणि अनेक …

याही बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आणखी वाचा

एवढे जिल्हे शक्य आहेत ?

महाराष्ट्रात एकदम २२ नवे जिल्हे आणि ५६ तालुके तयार करण्याची चर्चा सुरू आहे. एवढे जिल्हे तयार करावेत अशी मागणी कोणी …

एवढे जिल्हे शक्य आहेत ? आणखी वाचा

महाराष्ट्रात फॉक्सकॉन करणार हजारो कोटींची गुंतवणूक

मुंबई : आता आपल्या महाराष्ट्रात स्टेटस सिंबल असलेल्या अॅपलच्या आयफोनची निर्मिती होणार असून ब्लॅकबेरी, अॅपल, एक्सबॉक्स, किंडल यासारख्या मातब्बर कंपन्यांसाठी …

महाराष्ट्रात फॉक्सकॉन करणार हजारो कोटींची गुंतवणूक आणखी वाचा

फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ठाणे खाडी घोषित

मुंबई – महाराष्ट्र सरकारने फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ठाणे खाडी आणि आसपासच्या १७ कि.मी. परिसराला घोषित केले आहे. ठाणे खाडी परिसराला …

फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून ठाणे खाडी घोषित आणखी वाचा

एलबीटी हटला पण……..

महाराष्ट्र शासनाने एलबीटी कर हटवला आहे. तसे करणे अपरिहार्य होते कारण पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात तसे आश्‍वासन दिले …

एलबीटी हटला पण…….. आणखी वाचा

कृत्रिम पावसात ऊन्हाचे अडथळे

नाशिक- ऊन पडल्याने नाशिकमधील येवला तालुक्यातील सायगाव परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. वातावरण अनुकूल नसल्याने हा …

कृत्रिम पावसात ऊन्हाचे अडथळे आणखी वाचा

साथीचे रोग रोखता येतात

महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाने गुंगारा दिला आहे पण मुंबई आणि कोकणात पावसाने चांगली हजेरी लावून आता विश्रांती घेतली आहे. पावसाने …

साथीचे रोग रोखता येतात आणखी वाचा

शिकवणी वर्गावर बंदी ?

महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गेल्या काही दिवसांत शिक्षणातल्या काही जुन्या रोगांवर इलाज करण्याचे विचार बोलून दाखवायला सुरूवात केली …

शिकवणी वर्गावर बंदी ? आणखी वाचा

मलमपट्टी हवी की ठाम उपाय

महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे शेतकर्‍यांना कायम कंगाला ठेवणारे पक्ष पुन्हा पुन्हा कर्ज माफीची मागणी करून त्यांच्या जखमा अजून ओल्या करण्याचे …

मलमपट्टी हवी की ठाम उपाय आणखी वाचा

बालवाडीतली लूट

महाराष्ट्र सरकारने आता बालवाडीतल्या प्रवेशाबाबत आणि तिथल्या फीबाबत कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत पूर्वीच्या सरकारने काही विचार केला …

बालवाडीतली लूट आणखी वाचा