पंतप्रधान राजीनामा देणार नाहीत
नवी दिल्ली- पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा असून ते नव्या वर्षात ३ जानेवारीला याबाबत घोषणा करु शकतात. परंतु, कॉंग्रेसने …
नवी दिल्ली- पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा असून ते नव्या वर्षात ३ जानेवारीला याबाबत घोषणा करु शकतात. परंतु, कॉंग्रेसने …
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांना आता केवळ कांही महिन्यांचाच अवधी असताना भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग हे ३ जानेवारी रोजी आपल्या …
नवी दिल्ली – देशात 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्याप्रमाणे माफी मागितली होती. तशाच प्रकारे …
२०१३ हे वर्ष कसे गेले असा प्रश्न कोणी विचारला तर एकदम उत्तर देता येणार नाही पण हे वर्ष बर्याच अंशी …
नवी दिल्ली – काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करणार का याची जोरदार चर्चा राजधानीत सुरू …
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूंचा राजद पक्ष आणि कॉंग्रेस यांची युती झाली होती. परंतु लालूंनी कॉंग्रेसच्या नेत्यांना गुंडाळून आपल्या …
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला बहुमतासाठी कमी पडणारी कुमक कॉंग्रेसने पुरवली आहे. म्हणजे सत्ता स्थापन …
मुंबई – देशामधील सर्वांत सक्षम व सर्वश्रेष्ठ नेते असणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान पदासाठी सुयोग्य उमेदवार असल्याचे प्रशस्तिपत्र …
नवी दिल्ली – राजकीय कार्य किंवा पार्श्वभूमी नसलेला पंतप्रधान पुन्हा या देशाला परवडणार नाही आणि देशाचा कारभार एखाद्या कंपनीप्रमाणे चालविलेला …
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. …
नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस सांसदीय पक्षाची बैठक घेऊन पक्षाच्या खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन सरकारच्या जनकल्याणाच्या …
नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा दोन दिवस आधी अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आले. दिल्लीत सध्या निवडणूक आयोगाच्या …
नवी दिल्ली – आगामी काळात निवडाणूका होत असल्याने पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पूर्ण न होणारी आश्वासने जनतेला देऊ नका असे …
नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागलेल्या काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत दोनअंकीच जागांवर समाधान मानावे …
नवी दिल्ली – समलिंगी संबंधाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि …
नवी दिल्ली – चार राज्यातल्या विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर काही बदल करण्याचे संकेत कॉंग्रेस नेतृत्वाकडून दिले जात असले तरी त्या …
नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळेच पक्षाला फायदा झाल्याचे मत भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी व्यक्त …
चार राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपण २००९ सालपेक्षा चांगले यश मिळवू शकतो अशा आशावाद …