गारपिटग्रस्तांना मदत करणार- पवार
बीड- महाराष्ट्रात झालेली गारपीट ही अत्यंत भीषण आहे. उभ्या आयुष्यात अशी गारपीट मी पाहिलेली नाही. या गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतक-यांना …
बीड- महाराष्ट्रात झालेली गारपीट ही अत्यंत भीषण आहे. उभ्या आयुष्यात अशी गारपीट मी पाहिलेली नाही. या गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतक-यांना …
गेल्या दोन वर्षांपासून सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू होती. कारण मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील दुसर्या सरकारचे कारभारावरचे नियंत्रण सैल झाल्यामुळे …
केंद्रातल्या संपु आघाडी सरकारची अवस्था मोठी विचित्र झाली आहे. हे सरकार स्वतःच्या कर्तबगारीने एखादी समस्या निर्माण करते पण ती समस्या …
तेलंगणाच्या निर्मितीने एक प्रश्न सुटला असला तरी राज्य पुनर्रचनेचे सगळेच प्रश्न सुटले आहेत असे काही म्हणता येत नाही. कारण अजूनही …
पी.चिदंबरम यांनी २००४ साली वाजपेयी सरकारच्या हातातून अर्थव्यवस्थेची सूत्रे हाती घेतली तेव्हा आपल्या हातात एक सुदृढ अर्थव्यवस्था येत आहे असे …
वॉशिग्टन – अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ सालात सूत्रे हाती घेतल्यानंतर १५.५ लाख डॉलर्स खर्च करून ज्या परदेशी प्रमुखांना …
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने प्रचार समितीची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय …
मुंबई – विज्ञान विषयातील जगभरातील संशोधक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची संधी मुंबई विद्यापीठाला ४५ वर्षानी मिळाली आहे. …
नवी दिल्ली- सरकारी कर्मचा-यांसाठी महत्त्वाचा असणा-या सातव्या वेतन आयोगाच्या नेमणुकीला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. माजी न्यायमूर्ती अशोक कुमार माथूर यांच्या …
जपानचे पंतप्रधान शिजो आबे त्यांच्या पत्नी आको यांच्यासह २५ जानेवारीला तीन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे ते मुख्य अतिथी …
लोकसभा निवडणुकीची हवा तापत असतानाच दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची विस्तारित अधिवेशने एकाच वेळी …
राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याचे संकेत दोनच दिवसांपूर्वी दिले होते पण काल या मुद्यावर पक्षात मतभेद दिसून आले त्यामुळे …
भारत सरकारला सगळ्या प्रकारची धोरणे आहेत परंतु आजपर्यंत या सरकारचे युवकांविषयीचे धोरण काय हेच जाहीर झाले नव्हते. आता सरकारची मुदत …
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलण्या आणि वागण्यात संयमी समजले जातात पण काल त्यांनी नगरमध्ये एका भाषणात बोलताना आपला संयम सोडला आणि साखरेचे …
कॉंग्रेसचे नेते सध्या आत्मघाताच्या मार्गावर आहेत. कारण महागाई वाढल्यामुळे लोक आपल्या विरोधात गेले आहेत हे कळूनसुध्दा अजूनही या पक्षाचे नेते …
रायगड – ‘भारताच्या तेजस्वी इतिहासाची मोडतोड करून इंग्रजांनी जे आपल्यापुढे मांडले, त्यालाच स्वातंत्र्यानंतर खतपाणी घातले गेले. काही लोकांनी भारताचा खरा …
गेल्या शतकामध्ये बोङ्गोर्स तोङ्गांच्या आयातीत झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण ङ्गार गाजले. त्या प्रकरणामुळे राजीव गांधी यांना सत्ता सुद्धा सोडावी लागली. असेच …
पंतप्रधान मनमोहन सिंग हे यूपीए सरकारला तिसर्यांदा संधी मिळवून देऊ शकणार नाहीत. कारण ते प्रभावी पंतप्रधान नाहीत. त्यांनी स्वतःच ते …