वॉशिंग्टन: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संधीसाधू नेते असून त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी वेळ आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही हातमिळवणी केल्याशिवाय राहणार नाहीत; असा आरोप आम आदमी पक्षातून बाहेर पडलेले प्रमुख नेते प्रशांत भूषण यांनी केला. अमेरिकेच्या व्यक्तिगत दौऱ्यावर असलेले भूषण यांनी अमेरिकेतील निवडक भारतीय आणि आशियाई नागरिकांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यावर […]
मनमोहन सिंग
कोळसा सचिवांनी ठेवले मनमोहनसिंग यांना गाफिल
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना झारखंडमधील राझरा भागातील कोळसा खाण वाटप प्रकरणी तत्कालिन कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांनी गाफिल ठेवले होते, असे सीबीआयने न्यायालयासमोर स्पष्ट केले. आरोप निश्चित होण्यासंबंधीच्या चर्चेला पुढे नेत वरिष्ठ सरकारी वकिल व्ही. के. शर्मा यांनी विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांच्यासमोर गुप्ता यांनी विनी आयर्न अॅण्ड स्टील उद्योग लि.सह […]
मौनीबाबांची वाणी
अनेकदा माणसाचे मौन हे सातत्याने बोलण्यापेक्षा स्फोटक असते असे म्हणतात. आपले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे मौनी बाबा आहेत आणि फार बोलत नाहीत. त्यांचे मौन हे बोलण्यापेक्षा सूचक असते असे म्हणतात पण प्रत्यक्षात काही वेळा असा अनुभव येतो की, त्यांचे कमी का होईना पण बोलणेच त्यांच्या मौनापेक्षा धोकादायक ठरते. आता ते त्यांच्यावरच्या एका आरोपाच्या संदर्भात बोलले […]
देशाची लोकशाही मोदी सरकारमुळे धोक्यात – मनमोहन सिंग
नवी दिल्ली – मोदी सरकारवर आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जोरदार निशाना साधला असून लोकशाही संस्थांचे भविष्य मोदी सरकारच्या काळात धोक्यात आले आहे. ट्रायचे माजी प्रमुख बैजल यांचे आरोपही धुडकावून लावताना डॉ. सिंग म्हणाले की ही भाजपची चाल आहे. ते आपले अपयश लपविण्यासाठी अशी खेळी करत आहे. प्रदीप बैजल भाजप आणि सरकारच्या सांगण्यावरुन असे […]
कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना दिलासा
नवी दिल्ली- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोळसा घोटाळा प्रकरणी न्यायालयात हजर राहावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. मनमोहन सिंग यांनी त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला असून ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आठ एप्रिल रोजी मनमोहन सिंग यांनी न्यायालयात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने […]
मनमोहन सिंग यांचे कोळसा घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील
नवी दिल्ली – कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने समन्स बजावल्या प्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. मनमोहन सिंग यांनी आपले निर्दोषत्त्व सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपण कुठल्याही चौकशीस तयार असून निर्दोष असल्याचे सिद्ध करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आपली भूमिका आधीच सीबीआयला स्पष्ट […]
सोनिया, मनमोहन आणि अडवाणी यांनी थकविले वीज,पाणी बिल
नवी दिल्ली- वीज, पाणी आणि इतर सेवांसाठी असणार बिले न भरणाऱ्यांची यादी नवी दिल्ली नगर परिषदेने जाहीर केली असून त्यामध्ये सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एच. डी. दैवेगौडा,नजमा हेपतुल्ला, रामविलास पासवान, लालकृष्ण अडवाणी, दिग्विजय सिंह, जगदीश टायटलर यांचा यादीत समावेश आहे लोकसभेतील १६६ खासदार आणि राज्यसभेतील १५१ खासदाराचा या यादीत समावेश आहे. माजी मंत्री […]
मनमोहन सिंग यांची चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली – देशभर गाजलेल्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून सखोल चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने विरोध दर्शविला आहे. न्यायमूर्ती एम.बी.लोकूर, न्या. कुरैन जोसेफ आणि न्या. एके सीकरी यांच्या खंडपीठाने याबाबतचा निकाल दिला आहे. अधिवक्ता एम.एल.शर्मा यांनी कोळसा घोटाळ्याप्रकरणात आरोप असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंग यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी […]
डॉ. मनमोहन सिंग यांचा राजीनामा
नवी दिल्ली ः सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आणि रालो आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे उघड होताच डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला पंतप्रधानपदाचा राजीनामा सादर केला. नव्या संसदेच्या निवडणुका झाल्यामुळे आपल्या नेतृत्वाखालील १५ वी लोकसभा राष्ट्रपतींनी आता बरखास्त करावी अशी विनंती मनमोहन सिंग यांनी केली. नरेंद्र मोदी […]
दहा वर्षात खूप विकास ,नव्या सरकारकडूनही विकासाची अपेक्षा – मनमोहन सिंग
नवी दिल्ली – देशात १० वर्षांपूर्वी उपलब्ध असलेल्या संसाधनाच्या तुलनेत आता परिस्थितीत अमुलाग्र बदल घडवून आणण्यात आला आहे. तसेच या विकासाचे श्रेय जनतेलाही आहे,अशा शब्दात मावळते पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी स्वताच्या कार्यकाळातील कामकाजाचे समर्थन केले. मनमोहन सिंग यांनी आज देशाला उद्देशून शेवटचे भाषण केले आहे. ते म्हणाले ,देशाचा मागील १० वर्षांत खुप विकास केला आहे. […]
मावळते पंतप्रधान
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग भारताच्या इतिहासामध्ये आपला बरा वाईट कसा का असेना पण ठसा उमटवून आता निवृत्त होत आहेत. येत्या १७ तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आपला राजीनामा सादर करतील. डॉ. मनमोहन सिंग यांनी गेल्या जानेवारीतच आपण पुन्हा पंतप्रधान होण्यास उत्सुक नसल्याचे जाहीर केले होते. तेव्हा आता नरेंद्र मोदी पंतप्रधान होवोत की शरद पवार होवोत […]
काँग्रेसने विरोधकांशी मैत्रीचे संबंध ठेवावेत – आरएसएस
नवी दिल्ली – रालोआतील घटक पक्षांच्या साहाय्याने 16 मे रोजी सदर आघाडी यक्षिणीची कांडी फिरल्याप्रमाणे बहुमतापेक्षा अधिक मते घेऊन विजयी होईल, असा दावा भाजपकडून केला जात असला तरी काँग्रेस विरोधी प्रादेशिक पक्षांबरोबर मित्रत्वाचे संबंध जोडण्याचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नेतृत्वाने दिला आहे. स्थानिक आरएसएसच्या मुख्यालयात भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग गेले असता आरएसएसच्या नेतृत्वाने त्यांना […]
17 मे ला कॅबिनेटची अंतिम बैठक
नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर दूसऱया दिवशी म्हणजे 17 मे ला लगेचच पंतप्रधान मावळत्या कॅबिनेटची अंतिम बैठक घेणार आहेत असे सूत्रांकडून समजले आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राजकिय सन्यास घेणार असल्याचे सांगितले होते. डॉ. मनमोहन सिंग हे गेल्या दहा वर्षापासून युपीए सरकारचे नेतृत्व करत आहेत. […]
ममताच तिस्ता कराराच्या अपयशास जबाबदार – शेख हसीना
ढाका – भारत-बांगलादेश यांच्यातील तिस्ता पाणी वाटप समस्येवर तोडगा काढण्यासाठी दृष्टिक्षेपात आलेल्या कराराच्या अपयशास ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा आरोप बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. बांगला देशच्या जलसंधारण मंत्रालयाच्या बैठकीत हसीना यांनी हा आरोप केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2011 मध्ये केलेल्या बांगलादेश दौऱयात या करारावर स्वाक्षऱया होणार होत्या. मनमोहन सिंग यांनी याबाबत […]
घातक सूडचक्र
नरेन्द्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांशी सूडबुद्धीने वागणार नाही असे आश्वासन दिले आहे. खरे तर त्यांनी सत्तेवर आल्यानंतर रॉबर्ट वड्राला जेलची हवा खायला पाठवायला हवे आहे. इतका या जावयाचा भ्रष्टाचार उघड आणि शिक्षेस पात्र आहे पण मोदींची नजर विकासावर आहे. देशासमोर अनेक प्रश्न आहेत. ते आधी सोडवायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा कोणाला […]
प्रियंकाचा प्रभाव पडला पण…….
प्रियंका गांधी-वड्रा यांनी गेला आठवडा चांगलाच गाजवला. त्यांनी अमेथी आणि रायबरेली या दोनच मतदारसंघात प्रचार केला पण तो ज्या तडफेने केला त्याने सार्या देशाचे लक्ष वेधून घेतले गेले. राहुल गांधी यांच्या पराभव परंपरेमुळे हिरमुसलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनात आशेचे किरण उगवले असून त्यांना आता प्रियंकाच पक्षाला वाचवू शकतील असे वाटायला लागले आहे. कडक उन्हातही या दोन […]
लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीला भाजपाची हरकत
नवी दिल्ली – केन्द्र सरकारने लष्कर प्रमुखांची नियुक्ती आता जाहीर करू नये अशी मागणी भाजपाचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. सरकारने या पदावर केलेल्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी मान्यता देऊ नये असे डॉ. स्वामी यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून आवाहन केले आहे. डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार आता पायउतार होण्याच्या मार्गाला लागले आहे अशी अवस्थेत आणि निवडणुका […]
सांसदीय की अध्यक्षीय?
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरंेंद्र मोदी यांची भाजपाने पंतप्रधानपदाची उमेदवार म्हणून निवड केली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आपला प्रचार करत आहे. मात्र काही लोकांनी या पध्दतीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पहायला सुरूवात केली आहे. अशाप्रकारे निवडणुकीच्या आधीच उमेदवाराचे नाव जाहीर करणे हा घटनेचा भंग आहे असे म्हणण्यापर्यंत काही अतीशहाण्या लोकांची मजल गेली आहे. निवडणुकीच्या […]