इंग्रजांच्या देशद्रोह कायद्यामुळे यापुढे होणार नाही टीकाकारांची गळचेपी, काँग्रेस म्हणाली- आवाज उठवणाऱ्या राष्ट्रधर्माला कोणी सांगितले देशद्रोह
नवी दिल्ली – ब्रिटीश राजवटीत अस्तित्वात आलेला देशद्रोह कायदा आता टीकाकारांची गळचेपी करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निर्णयानंतर काँग्रेस …