मुंबई – शरद पवारांचा अमृतमहोत्सव नवी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आल्यानंतर शनिवारी मुंबईत वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला राज्यातील राजकारणी, उद्योगपती, क्रीडा, कला, साहित्य क्षेत्रातील नामवंतांनी हजेरी लावली. या वेळी सर्वच वक्त्यांनी पवारांनी राजकारण, समाजकारण, क्रीडा, कला, शेती यासह विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याला सलाम केला. यावेळी शरद पवार यांच्या रुपाने देशाला […]
अशोक चव्हाण
शिंदेंचा राजीनामा ही राजकीय स्टंटबाजी – अशोक चव्हाण
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भर जाहीरसभेत ठाण्याच्या पालकमंत्री पदाचा सोपविलेला राजीनामा ही केवळ स्टंटबाजी असल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. राजीनामा कोणीही देणार नाही. मात्र शिवसेना-भाजपमधील राजकीय संबध विकोपाला जातील अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी […]
मानसोपचार आणि वेड
लोकशाहीमध्ये सत्ता आणि प्रसिध्दी यांची नशा मोठी विचित्र असते. या दोन गोष्टी मिळेनाशा झाल्या की नेते मंडळी बेचैन होऊन जातात आणि काहीतरी बोलून प्रसिध्दीचे झोत वळवून घेण्याचा आटापिटा करायला लागतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या दोघांची ही बेचैनी काल दोन वेगळ्या प्रकारांनी व्यक्त झाली. सत्तेशिवाय जगू न शकण्याची परंपरा […]
अशोकरावांचा शोक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमांत बोलताना पुन्हा एकदा शेतकर्यांच्या आत्महत्यांचा विषय उपस्थित करून आणि त्यावर बेजबाबदारपणाचे विधान करून त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या शेतकरी आत्महत्यांची संख्या सर्वात जास्त आहे अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. याचा अर्थ भाजपा सरकारची काही तरी चूक होत आहे असे त्यांना म्हणायचे […]
राज्यातील गुंतवणुकीचा खरा आकडा मुख्यमंत्र्यांनी द्यावा – अशोक चव्हाण
मुंबई – ज्याप्रकारे विकासाची स्वप्ने दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्याचप्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल न करता, राज्यात खरी गुंतवणूक किती हे स्पष्ट करावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अणि फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांच्यासोबत ५ बिलियन […]
ग्रामस्थांवर एलबीटी रद्दच्या नावाखाली बोजा लादू नका
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी महानगरपालिकांमधील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यासाठी सरसकट सर्व महाराष्ट्रात वॅटवर अधिभार लावण्याचा विचार सरकार करीत असून ग्रामीण भागातील जनतेवर अकारण हा भूर्दंड लादला गेला तर कॉंग्रेस याला तीव्र विरोध करेल असे स्पष्ट केले. मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील जकात रद्द करून तेथे एलबीटी तथा स्थानिक संस्था […]
काँग्रेस पाळणार ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी
मुंबई- २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची सुत्रे नरेंद्र मोदींनी हाती घेतली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे. सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. २६ मे रोजी काँग्रेसच्या वतीने अच्छे दिन पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. या दिवशी राज्यभरात काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. भाजपने दिलेल्या आश्वासनांची […]
अमरावतीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पदयात्रा
मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला असून काँग्रेस शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असून, ३० एप्रिलला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अमरावतीत पदयात्रा काढणार आहेत, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. भरीव मदत शेतकऱ्यांना मिळत नाही. चार महीन्यात १२०० जणांनी राज्यात आत्महत्या केल्याचा दावा करत […]
शेतक-यांचे कर्ज केंद्राने माफ करावे
नवी दिल्ली : इंग्रजांना चले जाव असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले. आता पंतप्रधान नरेंद मोदी सरकारला चले जाव असे म्हणण्यची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारने शेतक-याचे कर्ज माफ करावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रामलीला मैदानात आयोजित सभेत म्हटले . काँग्रेसने भूमी […]
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अशोक चव्हाण सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली – माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आदर्श गृहनिर्माण सोसाय़टी घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदर्श घोटाळयातील आरोपींच्या यादीतून नाव वगळण्याची त्यांची मागणी फेटाळून लावल्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाईला राज्यापालांनी परवानगी नाकारल्यानंतर आदर्शमध्ये […]
केवळ प्रक्षोभक भाषणे ठोकून पक्ष वाढवता किंवा चालवता येत नाही
शिर्डी : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत प्रक्षोभक भाषणे ठोकून पक्ष वाढत नसतो, त्याच्या पाठीशी तत्व व विचारांची बैठक असावी लागते. मुस्लिम लीग पक्षाचे जसे झाले, तीच गत एमआयएम या पक्षाची होईल. हा पक्ष लवकरच मोडीत निघेल, असे भाकीत व्यक्त केले. तसेच मुंबईतील वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील पोटनिवडणुकीत नारायण राणे हमखास निवडून येतील, […]
काँग्रेसची युती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका
मुंबई : निव्वळ घोषणांचा पाऊस महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या अर्थसंकल्पात पाडण्यात आला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर घोषणांच्या तुलनेत तरतुदी अत्यल्प असून हा प्रकार देवाला नैवेद्य दाखविण्यासारखाच आहे, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. राज्यातील शेतक-यांवर कोसळलेल्या नैसर्गिक संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी प्रभावी उपाययोजना झालेली नाही. उलट पक्षी या ज्वलंत समस्येबाबत सरकारची पलायनवादी […]
तासगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार नाही
नागपूर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नागपूरात आर आर पाटील यांच्या निधनामुळे रिकामी झालेल्या तासगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार नाही असे स्पष्ट केले आहे. वांद्रे पूर्व जागेवरील पोट निवडणुकीसाठी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा असून त्याचे नाव अद्याप निश्चत झाले नसल्याचे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले. राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे […]
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारला
मुंबई – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने २ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पदाची औपचारिक सूत्रे स्वीकारली. मावळते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नवनियुक्त अध्यक्षांना दादर स्थित प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे कार्यभार सोपवला. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस […]
चव्हाणांचे ‘आदर्श’प्रकरणातून नाव वगळण्यास न्यायालयाचा नकार
मुंबई – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना आदर्श सोसायटी प्रकरणी आणखी एक धक्का बसला असून मुंबई उच्च न्यायालयाने आज या प्रकरणातून आपले नाव वगळण्यात यावे, अशी विनंती करणारा चव्हाणांचा अर्ज फेटाळला आहे. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने बहुचर्चित आदर्श घोटाळ्यातून अशोक चव्हाणांचे नाव वगळण्यास नकार दिला आहे. कोर्टाने काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा निर्णय दिला होता. मात्र […]
अशोक चव्हाण यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी तर निरुपम यांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी
मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी खा. अशोक चव्हाण यांची तर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी संजय निरुपम यांची निवड झाली असून लवकरच दिल्लीतून यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण हा प्रश्न अनुत्तरित होता. आता त्यावर काँग्रेसने पूर्णविराम दिल्याचे समजते. दरम्यान […]
खा. अशोक चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी?
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद निवडीच्या स्पर्धेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पतंगराव कदम, रजनीताई पाटील, विलास मुत्तेमवार यांच्यासह खा. अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असून यात खा. चव्हाण यांचेच नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. असे जरी असले तरी या सर्वच नेत्यांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावण्याचे काम सुरू असल्यामुळे पाच नावांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ […]
आदर्श मुख्यमंत्र्यांची होणार निर्दोष मुक्तता?
मुंबई – सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याप्रकरणी ठेवलेले आरोप मागे घेण्याची विनंती दिल्यानंतर नकार देणा-या न्यायमूर्तींनी अखेर आता तयारी दाखवल्यामुळे गेल्या पाच वर्षापासून राजकीय वनवासात असलेल्या अशोक चव्हाणांना दिलासा मिळताना त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता होऊ शकते. अशोक चव्हाण यांचे नाव २०१० मध्ये आदर्श घोटाळ्याशी जोडल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार […]