अतिवृष्टी

पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर

अमरावती : अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. …

पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – यशोमती ठाकूर आणखी वाचा

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर …

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा आणखी वाचा

पुढच्या २४ तासात अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

मुंबई – महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दोन दिवसांपासून तुफान वेगाने कोसळणारा पाऊस पुढचे दोन दिवस देखील …

पुढच्या २४ तासात अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा आणखी वाचा

कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कालकरिता ‘रेड’ …

कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सावधानतेचा इशारा आणखी वाचा

पावसात सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना अतिउत्साहीपणा नडला

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईसह संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला असून गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना …

पावसात सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना अतिउत्साहीपणा नडला आणखी वाचा

पुढील काही तास मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिल्ह्यांना हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

मुंबई – पुन्हा एकदा पाऊस राज्यात सक्रिय झाला असून, राज्याच्या अनेक भागात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने मुंबई, …

पुढील काही तास मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिल्ह्यांना हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा आणखी वाचा

हवामान खात्याचा अंदाज; कोल्हापूर-सांगलीला पुराचा धोका

कोल्हापूर : सध्या कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाला असल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत …

हवामान खात्याचा अंदाज; कोल्हापूर-सांगलीला पुराचा धोका आणखी वाचा

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मुंबई : १३ जून आणि १४ जून रोजी अतिवृष्टीचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा …

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर न पडण्याचे आवाहन आणखी वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना सतर्क करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी – भारतीय हवामान खात्यामार्फत 9 जून ते 13 जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली …

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना सतर्क करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आणखी वाचा

तोक्ते चक्रीवादळानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता अतिवृष्टीचा धोका

मुंबई : बुधवार ते शनिवार या चार दिवसांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यांत अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा राज्य सरकारला …

तोक्ते चक्रीवादळानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता अतिवृष्टीचा धोका आणखी वाचा

अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित

मुंबई : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान …

अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित आणखी वाचा

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई – आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टी आणि पूर यामुळे जी आपत्ती आली त्या आपत्तीग्रस्तांना १० हजार …

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर आणखी वाचा

उद्यापर्यंत होईल शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय : उद्धव ठाकरे

उस्मानाबाद : राज्यातील बळीराजा अतिवृष्टीमुळे संकटात असून अतिवृष्टी होताना प्रत्येक मिनिटाला घरे वाहून गेली ही माहिती घेतली होती. कमीत कमी …

उद्यापर्यंत होईल शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय : उद्धव ठाकरे आणखी वाचा

अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू नका; फडणवीस

हिंगोली: राज्यातील बळीराजा अतिवृष्टीमुळे पूर्णपणे कोलमडून गेलेला असताना शेतकऱ्यांना रोज बँकांकडून फोन येत असून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. …

अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू नका; फडणवीस आणखी वाचा

एखाद्या दारुड्या प्रमाणे वागत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी; प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त टीका

सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि. २०) सांगवी (ता. अक्कलकोट) यासह परिसरातील पूरग्रस्त गावांना भेट …

एखाद्या दारुड्या प्रमाणे वागत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी; प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त टीका आणखी वाचा

रोहित पवारांनी मोदी सरकारला करुन दिली जबाबदारीची आठवण

मुंबई – परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार उडवून देत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. शेतमालाचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. …

रोहित पवारांनी मोदी सरकारला करुन दिली जबाबदारीची आठवण आणखी वाचा

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला गेलाच आहात …

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला आणखी वाचा

राज्य सरकारने टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी – फडणवीस

पुणे : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी …

राज्य सरकारने टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी – फडणवीस आणखी वाचा