निवृत्तीच्या वयाचा घोळ
केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवून ती ६० वरून ६२ करण्याचा निर्णय पक्का केला आहे. येत्या एक दोन दिवसांत …
केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवून ती ६० वरून ६२ करण्याचा निर्णय पक्का केला आहे. येत्या एक दोन दिवसांत …
गेल्या आठवड्यातल्या गारपिटीने महाराष्ट्रातल्या शेतकर्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. विधानसभेत काल विरोधी पक्षांनी नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत द्यावी अशी …
राज्यपाल डॉ. शंकरनारायण् यांनी राज्य सरकारच्या अंदाजपत्रकात हस्तक्षेप करून विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याबाबत सरकारला काही सूचना केल्या आहेत. प्रश्न असा …
सोमवारी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी ‘ज्यांच्यावर गुन्हेगारी आरोप सिद्ध झालेला नाही त्यांना काँग्रेस गुन्हेगार मानणार नाही आणि त्यांचा …
कलमाडींच्या मुसंडीच्या बातमीने पुणे मतदारसंघाचे वातावरण पुन्हा तापले आणखी वाचा
महाराष्ट्राचे हंगामी अंदाजपत्रक अजितदादा पवार यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून सादर केला आहे असा आरोप विरोधकांनी हे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर केला …
लालूप्रसाद यादव यांनी या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राजद आणि लोज पक्ष यांची भक्कम युती करून बिहारमधल्या भरपूर जागा जिंकायच्याच असा प्रयत्न …
देशाच्या राजकारणात काय घडणार याचा निर्णय उत्तर प्रदेश आणि बिहारवरून होत असतो. त्यामुळे या दोन राज्यातल्या राजकारणात काय घडत आहे. …
लोकसभेचे अधिवेशन संपताच सारे नेते मोेकळे झाले आहेत आणि आता ते लोकसभा निवडणुकीच्या मैदानात घुमायला लागले आहेत. लोकसभेची निवडणूक कोणत्याही …
केंद्रातल्या संपु आघाडी सरकारची अवस्था मोठी विचित्र झाली आहे. हे सरकार स्वतःच्या कर्तबगारीने एखादी समस्या निर्माण करते पण ती समस्या …
आम आदमी पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंगे्रस यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष पाहिल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत असे बरेच संघर्ष सुरू होण्याची …
भारताच्या लोकसभेत आणि विविध विधानसभांत तिथल्या कामाकाजाचे दर्शन जनतेला घडावे यासाठी त्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करणार्या यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. …
महाराष्ट्रात काल आम आदमीने आपला पहिला दणका दिला आणि २२ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा जावईशोध लावला. विजेच्या निर्मितीत आणि उत्पादनात …
तेलंगणाच्या निर्मितीने एक प्रश्न सुटला असला तरी राज्य पुनर्रचनेचे सगळेच प्रश्न सुटले आहेत असे काही म्हणता येत नाही. कारण अजूनही …
भारताच्या न्यायालयीन निकालांच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व निर्णय म्हणून नोंदला जाईल अशा एका निकालामध्ये फाशीची शिक्षा बजावण्यातील विलंबामुळे आधी आरोपींची फाशी रद्द …
तेलंगणातील जनतेची मागणी अखेर पुरी झाली. पण त्यासाठी गेली पन्नास वर्षात जेवढ्या नाट्यमय घटना घडल्या नाहीत तेवढया नाठ्यमय घटना या …
राजीव गांधी यांची हत्या ही वाईटच. कोणीही तिची निंदाच करील पण तामिळनाडूत तशी ती केली जात नाही. ही हत्या करणारांविषयी …
आम आदमी पार्टीने अजून वीसही उमेदवार जाहीर केलेले नाहीत परंतु त्यातून तीन ठिकाणी पक्षात बंडखोरी झाली आहे. आम आदमी पार्टीचे …
महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज ठाकरे यांचे टोल नाक्याच्या विरोधातले आंदोलन फार गंभीरतेने घेतले आहे आणि राज ठाकरे …