प्रादेशिक विरुध्द राष्ट्रीय
गेल्या २५ वर्षांतील विविध पक्षांच्या केंद्र सरकारांचे नेमक्या शब्दात वर्णन करायचे झाले तर, प्रादेशिक पक्षांची गुलामी करणारी राष्ट्रीय पक्षाची सरकारे …
गेल्या २५ वर्षांतील विविध पक्षांच्या केंद्र सरकारांचे नेमक्या शब्दात वर्णन करायचे झाले तर, प्रादेशिक पक्षांची गुलामी करणारी राष्ट्रीय पक्षाची सरकारे …
लोकशाहीत कोणीही वल्गना करू शकतो. एखादा सामान्य माणूससुध्दा राष्ट्रपती होण्याचे स्वप्न बघू शकतो. मग राज ठाकरे यांच्या चाहत्यांना राज ठाकरे …
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर का होईना पण कॉंग्रेसमध्ये पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची लाट आली आहे. अनेक नेते आपल्या परीने …
अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेची निवडणूक संपताच पुन्हा एकदा दिल्लीत धिंगाणा घालायला सुरूवात केली आहे. त्यांनीच केलेल्या एका उपद्व्यापावर त्यांंनी पुन्हा …
बिहारमधली भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (यू) यांच्यातली युती १७ वर्षे टिकली होती. राज्यातल्या या दोन पक्षातल्या नेत्यांमध्ये चांगला …
महाराष्ट्रातल्या काही भाजपा नेत्यांना शिवसेनेची साथ सोडून स्वबळावर विधानसभा निवडणुका लढविण्याची दुर्बुद्धी सुचायला लागली आहे. या लोेकांना लोकसभेच्या निवडणुकीत २३ …
काल दुपारी भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी याची भारतीय जनता पार्टी सांसदीय पक्षाचे नेते म्हणून एक मताने निवड करण्यात …
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे कॉंग्रेस पक्षात पक्षाला चेतना देण्यासाठी काही विचारविनिमय होईल अशी अपेक्षा असतानाच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा …
वॉशिंग्टन – अलीकडच्या काळात पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंचे प्रमाण कमी झाल्यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्व झालेल्या पुरुषाची प्रजोत्पादनाची क्षमता कमी …
नरेन्द्र मोदी यांच्या सरकारमध्ये अरुण शौरी हे अर्थमंत्री असतील असे नवे अनुमान पुढे आले आहे. गृहमंत्रीपद राजनाथसिंह यांना तर संरक्षण …
या वर्षीच्या निवडणुकीत कोण निवडून येतेय याविषयी तर उत्सुकता होतीच नोटाचा वापर किती लोक करतात याबाबतही लोकांत जिज्ञासा होती. कारण …
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी १९९० च्या दशकात मुक्त अर्थव्यवस्थेचे स्वागत केले होते. तेव्हा संघ परिवारातल्या नेत्यांनी त्यांना देशद्रोही …
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक बदल घडले आहेत. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व कमी होणे. गेल्या ३० वर्षात प्रथमच …
लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसची कामगिरी कॉंग्रेसच्या भवितव्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. देशाच्या सात राज्यात कॉंग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. …
लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आली आणि तिने कॉंग्रेसला खास धोबीपछाड डावावर चितपट केले. आता काही वर्षे तरी हा पक्ष उठून …
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग भारताच्या इतिहासामध्ये आपला बरा वाईट कसा का असेना पण ठसा उमटवून आता निवृत्त होत आहेत. येत्या …
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये काही नेत्यांचे राजकारण दीर्घकाळ प्रभावी राहिलेले आहे. पुण्यात सुरेश कलमाडी यांचा प्रभाव कोणी करू शकले नव्हते. बारामतीत …
राजकीय विश्लेषक आणि पत्रकार यांना आपली काही राजकीय मते असतात आणि तशी ती असण्यात काही चूक नाही. त्यांनी ती मते …