जैविक पीक संरक्षणाची सोपी रीत (भाग-१)
आंध्र प्रदेशात कापूस उत्पादक शेेतकर्यांत आत्महत्येचे प्रमाण खूप होते. त्यातल्या काही शेतकर्यांनी या समस्येचा विचार केला. आता आपल्याला या संकटातून …
आंध्र प्रदेशात कापूस उत्पादक शेेतकर्यांत आत्महत्येचे प्रमाण खूप होते. त्यातल्या काही शेतकर्यांनी या समस्येचा विचार केला. आता आपल्याला या संकटातून …
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डाच खोदला पाहिजे असे काही नाही. खड्डा न खोदता सुद्धा कंपोस्ट खत तयार करता येते. त्यासाठी …
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपल्याकडे असलेला कचरा साचवून ठेवला पाहिजे. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डा खोदावा लागतो, असे सांगितले जाते. …
कंपोस्ट म्हणजे सेंद्रीय खत. कंपोस्ट हा इंग्रजी शब्द आहे, त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतात. कंपोस्ट आणि सेंद्रीय हे वेगवेगळे खत आहेत …
रासायनिक खतांचे दुष्परिणाम आता सर्वांच्याच लक्षात यायला लागले आहेत आणि त्यांच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केला पाहिजे अशी जागृतीही निर्माण …
रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, ङ्गळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या …
शेतांमध्ये रासायनिक खतांचा भरपूर वापर केल्याचे दुसरेही अनेक दुष्परिणाम सध्या जाणवायला लागले आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा आणि …
सेंद्रीय शेती करताना आपल्याला मदत करणार्या प्राणी, कृमी आणि कीटकांत सर्वात महत्त्वाचे दोन जीव आहेत. एक आहे गाय आणि दुसरे …
आपल्या शेती व्यवसायात आज पिकांचा उत्पादन खर्च ही मोठी डोकेदुखी झालेली आहे. हे उत्पादन खर्च जेवढे कमी होतील तेवढी आपली …
शेती हा व्यवसाय निसर्गावर आधारलेला व्यवसाय आहे. तेव्हा या निसर्गाचे व्यवहार अभ्यासल्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय नीट करता येणार नाही. केवळ …
नुकतेच एका माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीशी गप्पा मारत होतो. सध्या माहिती तंत्रज्ञानाची ङ्गार चलती आहे. परंतु या तज्ञाच्या मते …
आपल्या देशातील गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकर्यांचे शोषण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली एक पद्धत म्हणजे त्याला बियांच्या बाबतीत परावलंबी …
महिलांना आपल्या जवळ बी नसल्यामुळे परावलंबी रहावे लागते आणि पर्यायाने त्या गरीब राहतात हे लक्षात आल्यावर डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी या …
भारतामध्ये अनेक अशिक्षित शेतकरी सुद्धा भल्या भल्या लोकांना चकित करील अशी संशोधने आपल्या शेतात करत असतात. महाराष्ट्रात सुद्धा असे शेतकरी …
भारतामध्ये तांत्रिक प्रगती व्हावी यासाठी आय.आय.टी. सारख्या मोठ्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेत ९०, ९५ टक्के मार्क मिळविणारे …
कांदा महाग झाल्याची चर्चा सुरू झाली की मला काही जुन्या गोष्टी आठवतात. १९८० साली शरद जोेशी यांनी नाशिकजवळ कांद्याच्या भावाच्या …
गेल्या पंचवीस वर्षांमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत येत गेला. त्याची कारणे शोधण्याचे खूप प्रयत्न झाले. शेतकर्यांना उत्पादन खर्च परवडत …
जून महिना संपत आला, आठवडाभरात तो संपून जाईल. जून महिना आल्यापासून शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्यांची लगबग सुरू केली होती, पण पावसाने …